शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

अलिबागमध्ये पाच पर्यटकांवर जेली फिशचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 05:17 IST

आलिबागजवळ समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पाच पर्यटकांवर शनिवारी जेली फिशने हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : आलिबागजवळ समुद्रामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या पाच पर्यटकांवर शनिवारी जेली फिशने हल्ला केला होता. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या पर्यटकांवर उपचार करून त्यांना रविवारी सोडण्यात आले.जेली फिशने हल्ला केलेले पर्यटक हे नवी मुंबई आणि कुर्ला परिसरातील आहेत. समीर विजय पवार (१३, नवी मुंबई), रोशन रमेश सुर्वे (१३, नवी मुंबई), साहिल अजय वावरे (१५, कुर्ला), अभिनय अनुराग गुप्ता (४, घणसोली), नारायण पाटील (३९) अशी पर्यटकांची नावे आहेत.शनिवारी समीर, रोशन, साहिल, अभिनय आणि नारायण पाटील हे अलिबागच्या समुद्रकिनारी गेले होते. त्या वेळी त्यांना समुद्राच्या पाण्यामध्ये जेलीसारखा पदार्थ तरंगताना दिसला. त्यांनी जेली फिशबरोबर खेळण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी त्याला आपल्या हातामध्ये घेतले. त्यामुळे जेली फिशने त्यांच्यावर हल्ला करीत, हाता-पायांचा चावा घेतला. त्यामुळे घाबरलेले पर्यटक पाण्याबाहेर आले. त्यांच्या अंगाला खाज सुटल्याने त्यांना तातडीने अलिबागच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. समीर पवार याला अधिकच त्रास होत असल्याने, त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले.

टॅग्स :Raigadरायगड