शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
3
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
4
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
5
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
6
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
7
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
8
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
9
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
10
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
11
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
12
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
13
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
14
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
15
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
16
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
17
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
18
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
19
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
20
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप

मुरु ड समुद्रात ‘जय मल्हार’ बोट बुडाली, सर्व खलाशी सुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:19 IST

मच्छीमारांना १ आॅगस्टपासून समुद्रात जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, शनिवारी सकाळी मुरूड शहरातील अरपेश जंजिरकर यांच्या मालकीची ‘जय मल्हार’ ही

आगरदांडा : मच्छीमारांना १ आॅगस्टपासून समुद्रात जाण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, शनिवारी सकाळी मुरूड शहरातील अरपेश जंजिरकर यांच्या मालकीची ‘जय मल्हार’ ही बोट मुरु ड समुद्रात मासेमारीसाठी गेली होती. किनाºयापासून दीड किमी अंतरावर बोट पोहोचली असता, वादळी लाटांनी अचानक बोट बुडू लागली.बोटीमधील अमोल जंजिरकर, अरपेश जंजिरकर, भालचंद्र मकु, नितीन केंडु, नरेश वाघरे, नकेश पावसे, बाळू पाटील, ललित आगलावे, बाळकृष्ण आगलावे हे सर्व खलाशी यांनी समुद्रात उडी मारून किनारी आले. मात्र, तोपर्यंत ती बोट समुद्रात पूर्णत: बुडाली होती. येथील कोळी व भंडारी समाज बांधवानी सर्व एकत्र येऊन समुद्रात उड्या मारून दोरखंडाच्या सहाय्याने बोट खेचून बाहेर आणली. मात्र, या अपघातात लाखो रु पयांची जाळी व इतर वस्तुंचे नुकसान झाल्याने लाखोंचे नुकसान झाले.ओहटी असल्याने, तसेच खाडीमध्ये प्रचंड गाळ असल्याने, मच्छीमारांना नौका खाडीतून चालविणे अवघड झाले आहे. त्यामुळे बोटीला काढण्यास ६ तासांपेक्षा जास्त वेळ लागला. ग्रोयस बंधारा असता, तर ही घटना घडली नसती. सरकारने या ठिकाणी ताबडतोब ग्रोयंस बंधारा बांधवा, अशी मागणी कोळी बांधवाकडून होत आहे.‘जय मल्हार’ बोटीनेच दोन वर्षांपूर्वी बुडालेल्या १४ विद्यार्थांना शोधण्याचे काम केले होते. एकदरा गावातील कोळी व भंडारी बांधव, सागर कन्या मच्छीमार सोसायटी, जय भवानी मच्छीमार सोसायटीचे सर्व कोळी बांधव यांनी सहकार्य केले. सागरकन्या मच्छीमार सोसायटीचे अध्यक्ष मनोहर बैले व मनोहर मकु यांनी ग्रोयंस बंधरा बांधण्यासाठी मेरीटाइम बोर्डाकडे अनेक वेळा निवेदन दिले.