शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: संयुक्त राष्ट्राच्या कार्यक्रमात खणखणीत मराठीत भाषण; वर्षा देशपांडे यांचं होतंय कौतुक
2
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप
3
Asia Cup 2025 : आशिया कप स्पर्धेसंदर्भातील बैठकीला जाण्यास BCCI नाही तयार, कारण...
4
“राज ठाकरे यांचे आव्हान दुबेला नाही, तर भाजपाला; आम्ही १०० टक्के एकत्र आहोत”: संजय राऊत
5
ठाकरे ब्रॅँड बाजारात चालत नाही, जनतेला आवडत नाही; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
6
पक्षातून मोठ्या प्रमाणात आऊटगोइंग सुरू आहे, त्याला उपाय काय? उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
7
'गुगल अन् मेटा'च्या अडचणी वाढणार! ईडीने पाठवली नोटीस, ऑनलाइन बेटिंग अ‍ॅप प्रकरणात चौकशीसाठी बोलावले
8
“ठाकरे स्वार्थी नाही, प्रामाणिक-निर्भीड; ठाकरे ब्रँड पुसू इच्छिणारे पुसले गेले”: उद्धव ठाकरे
9
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंनी चूक कबूल केली, म्हणाले...
10
म्युच्युअल फंड KYC आता तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिस कार्यालयातून करता येणार, कर्मचारी करणार तुमची मदत
11
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
12
Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
13
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
14
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडच्या घरी चोरी, संगीता बिजलानीच्या फार्महाऊसवर चोरांकडून तोडफोड
15
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
16
...तिथे 'मी'पणा आला म्हणून पराभव झाला; उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर भाजपाचा खोचक टोला
17
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
18
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
19
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
20
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...

महाडमध्ये सागरी सुरक्षा अभियानाला सुरुवात

By admin | Updated: November 19, 2015 00:25 IST

मुंबई बॉम्बस्फोटात १९९३ ला वापरलेले स्फोटक पदार्थ सागरी मार्गातून आणले होते. या पार्श्वभूमीवर सागर किनारपट्टीवर असणाऱ्या मुंबई ते सिंधुदुर्ग पोलीस ठाण्याअंतर्गत

दासगाव : मुंबई बॉम्बस्फोटात १९९३ ला वापरलेले स्फोटक पदार्थ सागरी मार्गातून आणले होते. या पार्श्वभूमीवर सागर किनारपट्टीवर असणाऱ्या मुंबई ते सिंधुदुर्ग पोलीस ठाण्याअंतर्गत दर सहा महिन्यांनी सागरी सुरक्षा अभियान सागर कवच राबविण्यात येते. याप्रमाणे बुधवारी सकाळी ६ वाजल्यापासून ३६ तासांचे महाड सागरी मार्गावर असणाऱ्या टोल फाटा, दासगाव, सव, शिरगाव येथे महाड तालुका, शहर पोलीस सागर रक्षक दलाच्या सदस्यांनी या अभियानात भाग घेतला.१९९३ ला मुंबईमध्ये दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून शेकडो लोकांचे जीव घेतले होते. हे स्फोटक पदार्थ खाडीमार्गे आणून पोलिसांना चकवा देत मुंबईमध्ये आणले होते. यानंतर खाडीतून दहशतवादी कसे आले असतील, स्फोटके कशी आणली असतील, पोलिसांनी याबाबत कशा प्रकारे काळजी घ्यावी याकरिता हे अभियान सुरू केले आहे. या अभियानात पोलीस खाते, कस्टम विभाग, तटरक्षक दलाचा समावेश आहे. (वार्ताहर)