शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

अलिबाग पर्यटन महोत्सव, जयकुमार रावल यांच्या हस्ते उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2017 03:47 IST

अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाचे स्थान आहे. येथे पर्यटन केंद्रित प्रत्येक गोष्ट आहे. निसर्गाने नटलेला परिसर, इतिहास, समुद्रकिनारा असे एकमेव द्वितीय पर्यटनस्थळ अलिबाग आहे. स्थानिकांच्या रोजगाराचे मुख्य स्रोत म्हणून येथील पर्यटन सुविधांचा विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शनिवारी येथे केले.

अलिबाग : अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील महत्त्वाचे स्थान आहे. येथे पर्यटन केंद्रित प्रत्येक गोष्ट आहे. निसर्गाने नटलेला परिसर, इतिहास, समुद्रकिनारा असे एकमेव द्वितीय पर्यटनस्थळ अलिबाग आहे. स्थानिकांच्या रोजगाराचे मुख्य स्रोत म्हणून येथील पर्यटन सुविधांचा विकास करण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी शनिवारी येथे केले.अलिबाग नगरपरिषद, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महिला बचतगट फेडरेशनच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अलिबाग पर्यटन महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी जयकुमार रावल बोलत होते. या वेळी रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील, रघुजीराजे आंग्रे, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, महिला बचतगट फेडरेशनच्या अध्यक्षा चित्रेलखा पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते.या वेळी बोलताना रावल पुढे म्हणाले, अलिबागाला पर्यटनाच्या दृष्टीने आगळे-वेगळे महत्त्व आहे. याकरिता पर्यटन क्षमतेचा विकास करणे आवश्यक आहे. अलिबाग सारख्या पर्यटनस्थळी पर्यटन हेच रोजगाराचे मुख्य स्रोत आहे. वेगवेगळ्या विभागात पर्यटन विभागले आहे. शासनाने किल्ले संवर्धन हे नवीन धोरण आणले आहे. रायगड किल्ल्याला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी शासनाने ६0६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड