शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

नद्यांचे रक्षण केले तर पर्यावरण संवर्धन होईल

By admin | Updated: February 2, 2016 02:03 IST

नद्यांमध्ये होणारे पाणी प्रदूषण कमी करण्याची गरज आहे, तसे न झाल्यास नद्यांचे जिवंतपण हरवून जाईल आणि प्रदूषित नद्यांच्या संख्येत वाढ होईल

नेरळ : नद्यांमध्ये होणारे पाणी प्रदूषण कमी करण्याची गरज आहे, तसे न झाल्यास नद्यांचे जिवंतपण हरवून जाईल आणि प्रदूषित नद्यांच्या संख्येत वाढ होईल, त्यामुळे जिवंत नद्यांचे रक्षण करण्याचे आवाहन जीवित नदी अभियानाच्या शैलजा देशपांडे यांनी केले. नेरळ येथे नद्या जिवंत ठेवण्यासाठी जनजागृती मोहीम उघडली आहे, त्यावेळी पर्यावरणप्रेमी देशपांडे बोलत होत्या.पुणे येथे जीवित नदी अभियान राबविणाऱ्या शैलजा देशपांडे यांच्या अभियानाचे काम कर्जत तालुक्यात सामाजिक कार्यकर्त्या संध्या देवसस्थळे यांनी सुरु केले आहे. त्या माध्यमातून नेरळच्या कोतवालवाडी ट्रस्ट येथे महिलांना आणि नेरळ ग्रामपंचायतमध्ये आरोग्य विभागाच्या कर्मचारी यांना नद्या जिवंत कशा ठेवायच्या याबद्दल शैलजा देशपांडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन केले होते. त्याआधी जीवितनदी अभियान अंतर्गत जनजागृती कार्यशाळा नेरळ मधील विद्या विकास शाळेत आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष बल्लाळ जोशी, पर्यवेक्षिका अरु णा जोगळेकर, तसेच अनेक शिक्षक,विद्यार्थी आणि पुढाकार घेणाऱ्या संध्या देवसस्थळे उपस्थित होत्या. विद्यार्थी यांच्या माहितीसाठी पुणे येथील मुठा नदीमध्ये या अभियान अंतर्गत करण्यात आलेल्या कामाची माहिती देणारे फलक लावण्यात आले होते. तर नंतर पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या शैलजा देशपांडे यांनी नेरळ विद्या विकास शाळेत विद्यार्थी यांच्याशी संवाद साधला.देशपांडे यांनी देशातील सर्वच नद्या मृत झाल्या असल्याचा दावा त्यावेळी केला. ज्यावेळी नद्या उगम पावते त्यावेळी ती जिवंत असते परंतु पठारावर गेल्यानंतर ती मृत होते अशी माहिती त्यांनी दिली. मृत झालेली नदी कशी ओळखायची याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती देतांना त्यांनी ज्या ठिकाणी नदीमध्ये जलपर्णी वाढते तेथे मोठ्या प्रमाणात बगळे आणि कावळे जमा झालेले असतात.त्यावरून ती नदी मृत आहे असे समजावे अशी माहिती देशपांडे यांनी दिली.(वार्ताहर)