शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
2
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
3
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
4
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
5
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
6
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
7
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
8
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
9
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
10
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान
11
भारत-पाक तणावादरम्यान सोन्या-चांदीचे दर आपटले; झाली मोठी घसरण, काय आहेत नवे दर?
12
पाकिस्ताने भारतातील १५ ठिकाणी क्षेपणास्त्रे डागली; एस-४०० 'सुदर्शन चक्र'ने हवेतच केली उद्ध्वस्त
13
Operation Sindoor: पाकिस्तानसोबतच चीनलाही दणका! भारतानं उद्ध्वस्त केलेली लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम काय आहे?
14
'आम्ही तुमच्यासोबत आहोत', ऑपरेशन सिंदूरनंतर सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांचा सरकारला पाठिंबा
15
फिरोझ खान यांनी पाकिस्तानात जाऊन केलं होतं भारताचं कौतुक, मुशर्रफ भडकले आणि घातली प्रवेश बंदी!
16
जालना: घरासमोर खेळणाऱ्या सात वर्षाच्या मुलीचे श्वानांनी तोडले लचके, हल्ल्यात मुलीचा मृत्यू
17
Sanjay Singh : “पाकिस्तानने अमृतसर, होशियारपूरमध्ये क्षेपणास्त्रे डागण्याचा प्रयत्न केला, जो सैन्याने हाणून पाडला”
18
Raigad Accident: रायगडमध्ये भीषण अपघात! डंपर आणि एसटीच्या धडकेत चौघांचा मृत्यू, २० जण गंभीर जखमी
19
आधी सिंदूर आता आणणार पूर! भारताने उघडले बगलिहारचे दरवाजे, पाकिस्तानात पाणीच पाणी
20
"डॉक्टरांच्या चुकीमुळे गर्भपात झाला", प्रसिद्ध अभिनेत्रीची दुःखद कहाणी, म्हणाली- "तिसऱ्या महिन्यातच मला..."

सात शाळांना आदर्श शाळा पुरस्कार

By admin | Updated: July 29, 2016 02:45 IST

आदर्श पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शाळांचा आदर्श जिल्ह्यातील उर्वरित शाळांनी घ्यावा आणि राज्यामध्ये शिक्षणाच्याबाबतीत चांगला आदर्श निर्माण करावा, असे आवाहन

अलिबाग : आदर्श पुरस्कार प्राप्त करणाऱ्या शाळांचा आदर्श जिल्ह्यातील उर्वरित शाळांनी घ्यावा आणि राज्यामध्ये शिक्षणाच्याबाबतीत चांगला आदर्श निर्माण करावा, असे आवाहन सुरेश टोकरे यांनी केले. रायगड जिल्ह्यातील सात शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देऊन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. गुरुवारी जिल्हा परिषदेच्या टिपणीस सभागृहात हा कार्यक्र म पार पडला. पुरस्कार प्राप्त शाळांच्या मुख्याध्यापक, शिक्षकांचे टोकरे यांनी कौतुक केले.रोहे तालुक्यातील विष्णूनगर धाटाव येथील जिल्हा परिषदेच्या मुख्याध्यापकांना शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि रोख रक्कम ३० हजार रु पये देऊन गौरविण्यात आले. अलिबाग तालुक्यातील भिलजी बोरघर या शाळेलाही ३० हजार रु पयांचे रोख बक्षीस देण्यात आले. माणगाव तालुक्यातील रानवडे, खांदाड जिल्हा परिषद शाळा अनुक्र मे २५ हजार आणि ७ हजार ५००, म्हसळा तालुक्यातील बनोटी जिल्हा परिषद शाळा (२५ हजार), महाड तालुक्यातील मुठवली आणि रावढळ उर्दू यांना अनुक्र मे १५ हजार आणि ७ हजार ५०० रु पये देण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षप्रतोद वैशाली सावंत, जिल्हा परिषद सदस्या कौशल्या पाटील, मीनाक्षी रणपिसे, अंजली पाटील, शेषराव बडे यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते. (प्रतिनिधी)