शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

चुकीचे वृत्त पसरवून माझी बदनामी केली !

By admin | Updated: April 3, 2016 03:51 IST

चवदार तळ्याच्या १९ मार्चला करण्यात आलेल्या जलपूजनाबाबत चुकीची वृत्त पसरून बदनामी करण्यात आली. ही बदनामी म्हणजे विघ्नसंतोषी लोकांनी आपल्या विरोधात रचलेले

महाड : चवदार तळ्याच्या १९ मार्चला करण्यात आलेल्या जलपूजनाबाबत चुकीची वृत्त पसरून बदनामी करण्यात आली. ही बदनामी म्हणजे विघ्नसंतोषी लोकांनी आपल्या विरोधात रचलेले कटकारस्थान असल्याचा आरोप आ. भरत गोगावले यांनी केला. जलपूजनाबाबत सोशल मीडियावर चुकीची वृत्त पसरवणाऱ्यांवर तसेच आंबेडकरी संघटनांच्या निषेध सभेत आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी शनिवारी शिवसेनेतर्फे शिवाजी चौकात निषेध सभा घेऊन प्रत्युत्तर दिले. आ. गोगावले यांच्या समर्थनार्थ शनिवारी शिवसेनेतर्फे मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र पोलिसांनी मोर्चा काढण्यास परवानगी नाकारल्याने शिवाजी चौकात सभा घेण्यात आली. यावेळी बोलताना आ. गोगावले म्हणाले की, आपण केलेले जलपूजन हे जलसंपदा विभागाच्या परिपत्रकानुसारच आहे. मात्र याबाबत प्रसारमाध्यमांनी चुकीची वृत्ते पसरवून दलित जनतेत विनाकारण आपल्या विरुद्ध गैरसमज निर्माण करून दिला. मात्र महाड मतदारसंघातील बौध्द समाज १०० टक्के आपल्याच पाठीशी आहे. दलित संघटनांचे पुढारी जलपूजनाचे राजकारण करीत असल्याचा आरोपही आ. गोगावले यांनी यावेळी केला. यावेळी जिल्हाप्रमुख रवी मुंढे, बिपीन म्हामुणकर, सुरेश महाडीक, स्वप्नाली शिंदे, बाळ राऊळ, प्रमोद घोसाळकर आदी उपस्थित होते.