शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

पाच दिवस बाजारपेठ बंद असल्याने खोपोलीत प्रचंड गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 00:44 IST

सामाजिक अंतराचे तीनतेरा : गर्दी रोखण्याचे प्रशासनाचे नियोजन शून्य

लोकमत न्यूज नेटवर्कखोपोली : भाजी मार्केट पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी दुपारी पाच दिवस भाजी मार्केट बंद ठेवण्याचे पत्र दिल्यानंतर शुक्रवारी सकाळी सातपासून बाजारपेठेमध्ये प्रचंड गर्दी उसळली होती. त्यामुळे सामाजिक अंतराचे तीनतेरा उडाले.

गर्दी रोखण्यासाठी फारसे प्रयत्न केल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे भाजी मार्केटच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यांवरही प्रचंड प्रमाणात वाहतुक कोंडी झाली होती. शासनाने जर सकाळी सात ते अकरा ही वेळ मार्केट उघडायची दिली आहे, तर भाजी मार्केटचे पदाधिकारी सलग पाच दिवस मार्केट कसे बंद ठेवू शकतात?अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे. याबाबत पोलिसांनी व प्रशासनाने तोडगा काढणे आवश्यक असल्याची मागणी जोर पकडत आहे.

बंदचा निर्णय अन्यायकारककोरोनाच्या प्रादुर्भावाचे कारण देत भाजी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय हा ग्राहकांवर अन्याय करणारा आहे. तसेच शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणारा आहे .त्यामुळे प्रशासनाने आणि पोलिसांनी यामध्ये त्वरित हस्तक्षेप करून भाजी मार्केट बंद मागे घेण्यास भाग पाडावे आणि भाजी मार्केटचे विकेंद्रीकरण करून प्रत्येक भागामध्ये भाजीविक्रेते बसवावेत म्हणजे मार्केटमध्ये गर्दी उसळणार नाही.- संजय पाटील, जनजागृती ग्राहक मंचचे खोपोली शाखेचे अध्यक्ष

 

टॅग्स :Raigadरायगडcorona virusकोरोना वायरस बातम्या