शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

हॉटेल व्यावसायिक आनंदी, खवय्यांच्या तोंडाला आली चव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 00:08 IST

रेस्टॉरंट सुरू; कोरोनाच्या नियमांचे पालन बंधनकारक

- आविष्कार देसाई रायगड : जिल्ह्यातील निर्सगसाौंदर्यांची भुरळ सर्वांनाच पडते. पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने, या ठिकाणी हॉटेल, रेस्टॉरंट यांचे जाळे चांगलेच विस्तारलेले आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्यवसाय ठप्प झाल्याने, सुमारे १,००० कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. अटीशर्तींवर हॉटेल व्यवसाय सुरू झाल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये समाधान आहे. खवय्यांनीही हॉटेलकडे मोर्चा वळविला आहे. त्यांच्याही जिभेला चव आल्याने तेही आनंदी असल्याचे दिसून आले.रायगड जिल्ह्यात पर्यटन व्यवसायाला सुरुवात झाली असली, तरी हॉटेल इंडस्ट्रीला पूर्वपदावर येण्यासाठी किमान सहा-आठ महिन्यांचा कालावधी लागणार आहे.घेतली जाणारी दक्षता : हॉटेलमध्ये काम करणारे आणि येणाऱ्या पर्यटकांसाठी मास्क बंधणकारक आहे. खवय्यांनी खाताना फक्त मास्क काढायचा आहे. सॅनीटायझर वापर आवश्यक केला आहे.सामाजिक अंतर पाळणे, हॉटेलमध्ये स्वच्छता राखणे, सरकार, प्रशासनाकडून वेळोवेळी येणाºया नियमांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे.स्थानिक प्रशासनाने घालून दिलेली बंधनेमास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सामाजिक अंतर राखणे, प्रवेशासाठी दोन मार्ग, कॅशलेस व्यवहार करणे, आरोग्य विभागाला माहिती देणे, एसीचा वापर टाळणे, सातत्याने निर्जंतुकीकरण करणे, भांडी, प्लेट्स, चमचे, वाट्या जंतुनाशकाने स्वच्छ धुवावीत.गेल्या पाच-सहा महिन्यांपासून हॉटेल, रेस्टॉरट बंद होती. आता सुरू झाले आहेत. घरचं खाऊन कंटाळा आला होता. आता हॉटेलमधील पदार्थांची टव चाखता आल्याने समाधान आहे. कोरोनाचे नियम पाळण्यात सजगता आहे.-जितेंद्र पाटीलग्राहककोरोनाचे नियम ठरवून सरकारने हॉटेल व्यवसायाला परवानगी दिले, हे चांगले झाले आहे. व्यवहार ठप्प होते. त्यामुळे प्रचंड आर्थिक तोटा सहन कारावा लागला आहे. आर्थिक घडी बसण्यासाठी अजून सहा -आठ महिने लागू शकतात.- यशवंत हरेरहॉटेल व्यावसायिकदर बदलले का?दरपत्रकामध्ये बदल झालेला नाही. मेनू कार्डही बदलेले नाही. आधी जे दर आणि मेनू होता, तेच कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र, नॉनव्हेजमध्ये मटणाचे दर वाढले आहेत. त्यामुळे त्याच्या दरात वाढ करण्यात आली आहे. फिश, चिकनचे दर पूर्वी प्रमाणेच ठेवण्यात आले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या