शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

मर्कटलीलांनी बागायतदार हवालदिल, फळांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2019 01:07 IST

फळांचे नुकसान : वनविभागाने कारवाई करण्याची मागणी

अभय आपटे

रेवदंडा : अलिबाग तालुक्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या निसर्गरम्य आक्षी, नागांव, चौल आणि रेवदंडा गावातील बागांमध्ये माकडांच्या टोळ्यांनी उच्छाद मांडला आहे. ही माकडे काही फळे खातात तर त्यापेक्षा अधिक फेकून देतात. त्यामुळे या मर्क टलीलांनी बागायतदार हवालदिल झाले आहेत. यामुळे वनविभागाने योग्य करवाई करून बंदोबस्त करावा, अशी मागणी के ली जात आहे.

नारळ-सुपारीच्या बागा हे नागाव-रेवदंडा परिसराचे वैशिष्ट्य आहे. मुरुड-अलिबागमध्ये येणाऱ्या पर्यटकांना या बाजा भुरळ घालतात. त्यामुळेच येथील धार्मिक स्थळे पाहिल्यानंतर पर्यटक काही वेळ बागांच्या सानिध्यात विसावतात. आंबा, फणस, चिकू, पेरू, अननस, पपनीस, केळी, रामफळ, पपई आदी फळांची झाडेही येथे आहेत. चाफा, गुलाब, मोगरा, आबोली ही फुलेही बहरतात, तर वाल, पावटा, कडधान्ये पिकवली जातात. गेली अनेक वर्षे बागा व शेतीला नैसर्गिक आपत्तीची दृष्ट लागली असताना. कोळे रोगामुळे सुपारी गळून नुकसान होत आहे. चार वर्षांपासून इरीफाइड रोगाचा नारळाला प्रादुर्भाव होऊ लागला आहे. त्यामुळे या फळाला आकार कमी होत असल्याने उत्पन्नात घट होत आहे. काही वर्षांपासून बागायतीला आणि शेतीला माकडांच्या उच्छादामुळे फटका बसला आहे. माकडांच्या टोळ्या फळझाडे झोडपून काढतात. अशा विविध कारणाने शेतकरी सतत अडचणीत येत आहे. चौल-रेवदंडा परिसरात माकडांचा उच्छाद पाहता बागांचे होणारे नुकसान पाहता त्यांना वनीकरण विभागाने पकडून भीमाशंकर, फणसाड व कर्नाळा अशा जवळच्या अभयारण्यात सोडण्यात यावे, अशी मागणी चौल चौकी परिसरातील बागायतदार विश्वास जोशी यांनी केली आहे.बाजारपेठांमध्येही मुक्तसंचारबागायतदारांचे, शेतीचे नुकसान करणारी माकडे आता मानवी वस्तीत घुसून बाजारपेठेतील एका घरावरून दुसºया घरावर उड्या मारतात. वेळ पडली तर वीज वितरण कंपनीच्या वीजवाहिनींचा आधार घेतात, त्यात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडतात. काही प्रसंगी एका घरावरून दुसºया घरावर उडी मारताना रस्त्यावर पडून अपघातही घडत आहेत. दूरध्वनी वाहिन्यांवरून उड्या मारत असल्याने दूरध्वनी बंद पाडतात. घरांवरील पत्रे, कौले यांच्या नुकसानीची गणतीच नाही, यामुळे ग्रामस्थ मेटाकुटीला आले आहेत.

टॅग्स :MonkeyमाकडRaigadरायगड