शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

घोडवली- पळसदरी पुलाला संरक्षक कठङ्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:21 IST

वाहतुकीस धोकादायक : प्रवाशांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

वावोशी : घोडवली ते पळसदरी मार्गावर संरक्षक कठडे गायब झालेला पूल रहदारीसाठी धोकादायक झाला असून प्रवासी जीव मुठीत घेवून प्रवास करत आहेत.

खालापूर हद्दीत घोडवलीमार्गे कर्जत पळसदरी मार्गाला जोड रस्ता आहे. केळवली रेल्वे स्थानक तसेच कर्जतला जाण्यासाठी हा मार्ग सोयीचा असल्याने कामगार, विद्यार्थी, व्यापारी यांची मोठ्या प्रमाणात या मार्गावरून वर्दळ असते. पुलाखालून वाहणारा नाला पावसात तुडुंब भरून वाहत असून आधीच जुना पूल तो ही संरक्षक कठड्याविना त्यामुळे पुलावरून जाताना भीती वाटते असे घोडवलीचे रहिवाशी कृष्णा शिंदे यांनी सांगितले. रात्रीच्या वेळेस तर अपघाताची दाट शक्यता असून या अगोदर पुलावर अपघात झाले आहेत.पंतप्रधान ग्रामसडक योजने अंतर्गत हा रस्ता तयार करण्यात आला होता. महत्त्वाचा रस्ता असल्यामुळे संबंधित विभागाने लक्ष देवून संरक्षक कठडे बसविण्याची मागणी होत आहे.

पुलाची दुरुस्ती आणि संरक्षक कठड्याचे काम होणे गरजेचे आहे. पूल जुना असल्यामुळे नवीन पूल बांधणे गरजेचे आहे. - अक्षय पिंगळे,पंचायत समिती सदस्य, खालापूर