शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था

By admin | Updated: May 9, 2016 02:28 IST

दासगावमधील ब्रिटिशकालीन शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग महाडने या विश्रामगृहाकडे पाठ फिरविल्यामुळे यामधील

सिकंदर अनवारे, दासगांवदासगावमधील ब्रिटिशकालीन शासकीय विश्रामगृहाची दुरवस्था झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सार्वजनिक बांधकाम विभाग महाडने या विश्रामगृहाकडे पाठ फिरविल्यामुळे यामधील अनेक वस्तूंची चोरी झाली आहे. तसेच या इमारतींची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. शासकीय मालमत्तेची तोडफोड तसेच चोरी होताना कोणात्याही तऱ्हेची तक्रार महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पोलीस ठाण्यात दाखल न केल्याने परिसरातील नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सध्या हा परिसर दारू पिण्याच्या अड्डा बनला असून, या परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडला आहे.दासगांव या ठिकाणी मुंबई-गोवा महामार्गालगतच काही अंतरावर ब्रिटिशकालीन शासकीय विश्रामगृह आहे. या विश्रामगृहाची गेली दोन वर्षांपासून अवस्था बिकट झाली आहे. हे विश्रामगृह ५० किमी अंतरावर महामार्गावरचे एकमेव विश्रामगृह आहे. महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांसाठी विश्रांती तसेच थांबवण्यासाठी एक आधार आहे. गेली दोन वर्षांपासून या विश्रामगृहाच्या इमारतीच्या दुरुस्ती किंवा नवीन बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांचे कोणतेच नियोजन नाही. या इमारतीची अवस्था बिकट झाली आहे. २००५ मध्ये दासगांवमध्ये दरड कोसळली. दरडग्रस्तांतील अनेक कुटुंबांनी या विश्रामगृहातच अनेक दिवस आसरा घेतला होता. तसेच अनेक रुग्णांवर त्यावेळी या ठिकाणी डॉक्टरांकडून उपचार घेण्यात आले. हे विश्रामगृह एकमेव आधार ठरले. अनेक वर्षांतील इमारत व महत्त्वाची इमारत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग महाड यांच्याकडून या इमारतीकडे दुर्लक्ष वारंवार करण्यात आल्यामुळे ती इमारत मोडकळीस आली आहे. महाड पोलीस ठाण्याकडून प्राप्त माहितीनुसार, गेल्या वर्षभरात या इमारतीशी संबंधित पोलीस ठाण्यामध्ये कोणतीच चोरीसंदर्भात तक्रार नाही. (वार्ताहर)