शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

शेतक-यांचा माणगावमध्ये मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:33 IST

रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र, तसेच मुंबई-दिल्ली कॉरिडोरकरिता पुन्हा नव्याने भूसंपादन करण्याची प्रक्रि या सुरू झाली आहे.

माणगाव : रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट औद्योगिक क्षेत्र, तसेच मुंबई-दिल्ली कॉरिडोरकरिता पुन्हा नव्याने भूसंपादन करण्याची प्रक्रि या सुरू झाली आहे. या प्रक्रि येमध्ये भूसंपादन सक्तीने होत असून, शेतकºयांना उद्ध्वस्त करण्याचे काम सरकार करत असल्याचे आरोप करत कॉरिडोर विरोधी शेतकरी संघर्ष समितीने मंगळवारी माणगाव येथे आंदोलन केले. भरपावसात संघर्ष समितीने मोर्चा काढून प्रांत कार्यालयावर धडक देऊन निषेध व्यक्त केला.दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडोरसाठी शेतकºयांकडून भूसंपादन गेली चार वर्षे सुरू आहे. दिघी पोर्ट इंडस्ट्रियल एरिया या प्रकल्पासाठी जो या कॉरिडोरचा भाग आहे, त्यासाठी संपादन सुरू आहे. या संपादनाविरु द्ध सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन प्रथम संपादनातील हे क्षेत्र ६७,५०० एकर होते ते कमी करून सुमारे १५,८६५ एकरपर्यंत करण्यात आले. त्या दरम्यान, २०१३मध्येच कॉरिडोरच्या केंद्रीय महामंडळाने हे संपूर्ण क्षेत्र वगळण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाला दिला होता. तसे लेखीपत्रही महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाला देण्यात आले होते; परंतु अद्यापही महाराष्ट्र शासनाचे भूसंपादन चालूच आहे. हे भूसंपादन थांबावे, यासाठी मोर्चा काढण्यात आला. तसेच याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. या वेळी शेतकरी व उल्का महाजन उपोषण करणार होत्या; परंतु प्रशासनाने १५ दिवस यासाठी मागितल्याने उपोषणकर्त्यांनी १५ दिवस उपोषण पुढे ढकलल्याचे सांगितले.