शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

आक्षी गावांतील पाटील कुंटूंबातील पाच जणांनी केले विष प्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 16:24 IST

दिड वर्षाच्या स्वराज आणि स्वरालीची प्रकृती चिंताजनक

जयंत धुळप 

अलिबाग जवळच्याच आक्षी गावांतील पाटील कुटूंबातील पाच सदस्यांनी विष प्राषन केल्याने ते त्यांच्याच घरात  बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अत्यावस्थ अवस्थेत असल्याचे शेजारच्यांना लक्षात आल्यावर शेजारी मंडळींनी या पाचही जणांना तत्काळ अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती अलिबाग उप विभागीय पाेलीस अधिकारी दत्तात्रेय निघाेट यांनी दिली आहे.

दिड वर्षाच्या स्वराज आणि स्वराली यांना मुंबईस नेण्याची तयारी

विष प्राशन केलेल्या पाटील कुंटूंबातील या पाच सदस्यांमध्ये रामचंद्र दत्तात्रेय पाटील(६०), त्यांची पत्नी रंजना रामचंद्र पाटील(५०), सून कविता राहूल पाटील(२५), नातू स्वराज राहूल पाटील(दिड वर्ष) आणि नात स्वराली राहूल पाटील(दिड वर्ष) यांचा समावेश आहे. सर्वांना जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. विष प्राषन केलेल्यांपैकी नातू स्वराज राहूल पाटील(दिड वर्ष) आणि नात स्वराली राहूल पाटील(दिड वर्ष) या दाेघांच्या डाेक्या पर्यंत विष पाेहाेचले असल्याचा निष्कर्श वैद्यकिय अदिकार्‍यांचा असल्याने या दाेघांची प्रकृती चिंताजनक आहे. परिणामी त्या दाेघांना मुंबईच्या जे.जे.रुग्णालयात हलवावे लागणार असल्याची माहिती अलिबाग पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरिक्षक दशरथ पाटील यांनी दिली.

विष का प्राशन केले याचा शाेध घेत आहेत पाेलीसपाटील कुटूंबियांनी हे विषप्राशन मंगळवारी रात्री केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घरामध्ये विष सदृष रसायनाची २५० एमएलची एक रिकामी बाटली व एक भरलेली बाटली पाेलीसांना प्राप्त झाली आहे. मात्र हेच नेमके विष त्यांनी प्राषन केले वा अन्य या बाबत मात्र अद्याप सुस्पष्टता हाेवू शकलेली नाही. दरम्यान पाटील कुटूंबियांनी विष मुळात का प्राशन केले हे पाेलीस तपासांतीच स्पष्ट हाेवू शकणार आहे.

१०८ क्रमांकाची सरकारी रुग्णवाहीका आणि रुग्णवाहीकेत जाण्यासाठी डाॅक्टर नाही

जिल्हा रुग्णालयातील आराेग्य सेवेतील ढिसाळपणा या आपत्कालीन परिस्थितीतही उपस्थितांना अनूभवास आला. अत्यावस्थ रुग्णांना तत्काळ मुंबईला घेवून जाण्याकरिता १०८ क्रमांकाची सरकारी रुग्णवाहीका अपेक्षीत हाेती परंतू ती उपलब्ध नसल्याने खाजगी रुग्णवाहीका घेण्याचा पर्याय जिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने सांगीतला. तर अत्यावस्थ रुग्णां साेबत रुग्णवाहीकेत डाॅक्टर देणे आवश्यक असल्याचे अलिबाग उप विभागीय पाेलीस अधिकारी दत्तात्रेय निघाेट यांनी सांगीतल्यावर सरकारी डाॅक्टर उपलब्ध नसल्याने खाजगी डाॅक्टर घेवून जावा लागेल, त्यांचे पैसे रुग्णांच्या नातेवाईकांना द्यावे लागतील, असे रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगीतले.