शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
4
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
5
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
6
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
7
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
8
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
9
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
10
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
11
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
12
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
13
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
14
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
15
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
16
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
17
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
18
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
19
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
20
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू

आक्षी गावांतील पाटील कुंटूंबातील पाच जणांनी केले विष प्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 16:24 IST

दिड वर्षाच्या स्वराज आणि स्वरालीची प्रकृती चिंताजनक

जयंत धुळप 

अलिबाग जवळच्याच आक्षी गावांतील पाटील कुटूंबातील पाच सदस्यांनी विष प्राषन केल्याने ते त्यांच्याच घरात  बुधवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अत्यावस्थ अवस्थेत असल्याचे शेजारच्यांना लक्षात आल्यावर शेजारी मंडळींनी या पाचही जणांना तत्काळ अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले असल्याची माहिती अलिबाग उप विभागीय पाेलीस अधिकारी दत्तात्रेय निघाेट यांनी दिली आहे.

दिड वर्षाच्या स्वराज आणि स्वराली यांना मुंबईस नेण्याची तयारी

विष प्राशन केलेल्या पाटील कुंटूंबातील या पाच सदस्यांमध्ये रामचंद्र दत्तात्रेय पाटील(६०), त्यांची पत्नी रंजना रामचंद्र पाटील(५०), सून कविता राहूल पाटील(२५), नातू स्वराज राहूल पाटील(दिड वर्ष) आणि नात स्वराली राहूल पाटील(दिड वर्ष) यांचा समावेश आहे. सर्वांना जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. विष प्राषन केलेल्यांपैकी नातू स्वराज राहूल पाटील(दिड वर्ष) आणि नात स्वराली राहूल पाटील(दिड वर्ष) या दाेघांच्या डाेक्या पर्यंत विष पाेहाेचले असल्याचा निष्कर्श वैद्यकिय अदिकार्‍यांचा असल्याने या दाेघांची प्रकृती चिंताजनक आहे. परिणामी त्या दाेघांना मुंबईच्या जे.जे.रुग्णालयात हलवावे लागणार असल्याची माहिती अलिबाग पाेलीस ठाण्याचे पाेलीस निरिक्षक दशरथ पाटील यांनी दिली.

विष का प्राशन केले याचा शाेध घेत आहेत पाेलीसपाटील कुटूंबियांनी हे विषप्राशन मंगळवारी रात्री केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घरामध्ये विष सदृष रसायनाची २५० एमएलची एक रिकामी बाटली व एक भरलेली बाटली पाेलीसांना प्राप्त झाली आहे. मात्र हेच नेमके विष त्यांनी प्राषन केले वा अन्य या बाबत मात्र अद्याप सुस्पष्टता हाेवू शकलेली नाही. दरम्यान पाटील कुटूंबियांनी विष मुळात का प्राशन केले हे पाेलीस तपासांतीच स्पष्ट हाेवू शकणार आहे.

१०८ क्रमांकाची सरकारी रुग्णवाहीका आणि रुग्णवाहीकेत जाण्यासाठी डाॅक्टर नाही

जिल्हा रुग्णालयातील आराेग्य सेवेतील ढिसाळपणा या आपत्कालीन परिस्थितीतही उपस्थितांना अनूभवास आला. अत्यावस्थ रुग्णांना तत्काळ मुंबईला घेवून जाण्याकरिता १०८ क्रमांकाची सरकारी रुग्णवाहीका अपेक्षीत हाेती परंतू ती उपलब्ध नसल्याने खाजगी रुग्णवाहीका घेण्याचा पर्याय जिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने सांगीतला. तर अत्यावस्थ रुग्णां साेबत रुग्णवाहीकेत डाॅक्टर देणे आवश्यक असल्याचे अलिबाग उप विभागीय पाेलीस अधिकारी दत्तात्रेय निघाेट यांनी सांगीतल्यावर सरकारी डाॅक्टर उपलब्ध नसल्याने खाजगी डाॅक्टर घेवून जावा लागेल, त्यांचे पैसे रुग्णांच्या नातेवाईकांना द्यावे लागतील, असे रुग्णालयाच्या सुत्रांनी सांगीतले.