शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

विरार अलिबाग कॉरिडॉर विरोधात पनवेल मधील शेतकऱ्यांचा मोर्चा 

By वैभव गायकर | Updated: May 10, 2023 12:05 IST

केरळ राज्यात भूसंपादनात अधिकचा दर लागू आहे.तोच मोबदला महाराष्ट्र शासन का देत नाही असा सवाल यावेळी या मोर्चात सहभागी झालेल्या पळस्पे येथील शेतकरी संजय भगत यांनी उपस्थित केला आहे.

पनवेल- विरार अलिबाग कॉरिडॉर पनवेल मधून जात आहे.या कॉरिडॉरमध्ये अनेक गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत आहेत. भूसंपादन प्रक्रियेला देखील सुरुवात झाली असुन शेतक-यांनी या प्रकल्पाविरोधात आक्रोश व्यक्त करीत दि.10 रोजी पनवेल प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत 2013 च्या भूसंपादन कायद्या अंतर्गत जमिनीचा मोबदला देण्याची मागणी केली आहे.

केरळ राज्यात भूसंपादनात अधिकचा दर लागू आहे.तोच मोबदला महाराष्ट्र शासन का देत नाही असा सवाल यावेळी या मोर्चात सहभागी झालेल्या पळस्पे येथील शेतकरी संजय भगत यांनी उपस्थित केला आहे. विरार अलिबाग कॉरिडॉर बाधित शेतकरी संघर्ष समिती या अखिल भारतीय किसान सभेशी संलग्न असलेल्या संघटनेने हा मोर्चा आयोजित केला होता.या मोर्चात मोठ्या संख्येने प्रकल्पबाधित शेतकरी सहभागी झाले होते.मोर्चेकरांनी दुपारी भर उन्हात पनवेल शहरातील प्रांत कार्यालयासमोर धरणे देत शासनाच्या धोरणांचा निषेध केला.