शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

गुरांचा चारा भिजल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 01:01 IST

पावसाचा फटका कडधान्ये आंबा पिकाला बसणार आहे, तर गुरांचा साठवून ठेवण्यात आलेला सुका चारा भिजल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

वडखळ : अचानक हवामानात बदल होऊन संपूर्ण पेण तालुक्यात अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. या पावसाचा फटका कडधान्ये आंबा पिकाला बसणार आहे, तर गुरांचा साठवून ठेवण्यात आलेला सुका चारा भिजल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पीक नष्ट झाले. वादळ आणि कोरोनाने शेतकरी खचून गेला असताना, भात आणि कडधान्यांच्या कोठार समजल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील शेतात या वर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून राहिले होते. त्यामुळे यंदा कडधान्य, मटकी, पावटा, वाल, हरभरा यांची पेरणी उशिरा झाली. मात्र, या पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे या कडधान्यांच्या शेतीला बाधा येणार असल्याने शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. तर गुरांसाठी साठवून ठेवलेला पेंढा (सुका चारा) पावसात भिजला.शेतकरी बागायतदार चिंतेत वाढ झाली आहे. या पडलेल्या अवकाळी पावसामुळे गुरांसाठी शेतात ठेवलेला पेंढा (सुका चारा) भिजल्यामुळे गुरांना चारा कुठून आणायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.- गजानन पाटील, शेतकरी