शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

गुरांचा चारा भिजल्याने शेतकरी अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 01:01 IST

पावसाचा फटका कडधान्ये आंबा पिकाला बसणार आहे, तर गुरांचा साठवून ठेवण्यात आलेला सुका चारा भिजल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

वडखळ : अचानक हवामानात बदल होऊन संपूर्ण पेण तालुक्यात अवकाळी पाऊस पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. या पावसाचा फटका कडधान्ये आंबा पिकाला बसणार आहे, तर गुरांचा साठवून ठेवण्यात आलेला सुका चारा भिजल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.परतीच्या पावसाने तालुक्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पीक नष्ट झाले. वादळ आणि कोरोनाने शेतकरी खचून गेला असताना, भात आणि कडधान्यांच्या कोठार समजल्या जाणाऱ्या रायगड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यातील शेतात या वर्षी पावसाळ्यात पावसाचे पाणी साचून राहिले होते. त्यामुळे यंदा कडधान्य, मटकी, पावटा, वाल, हरभरा यांची पेरणी उशिरा झाली. मात्र, या पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे या कडधान्यांच्या शेतीला बाधा येणार असल्याने शेतकऱ्यांकडून बोलले जात आहे. तर गुरांसाठी साठवून ठेवलेला पेंढा (सुका चारा) पावसात भिजला.शेतकरी बागायतदार चिंतेत वाढ झाली आहे. या पडलेल्या अवकाळी पावसामुळे गुरांसाठी शेतात ठेवलेला पेंढा (सुका चारा) भिजल्यामुळे गुरांना चारा कुठून आणायचा, हा प्रश्न निर्माण झाला आहे.- गजानन पाटील, शेतकरी