शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

रेवदंडा किल्ल्याच्या तटबंदीची पडझड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2019 23:17 IST

अलिबाग शहराच्या दक्षिणेला सुमारे १७ किलोमीटर अंतरावर रेवदंड्याचा आगरकोट किल्ला आहे.

रेवदंडा : अलिबाग शहराच्या दक्षिणेला सुमारे १७ किलोमीटर अंतरावर रेवदंड्याचा आगरकोट किल्ला आहे. कोकणात रेवदंड्याचा उल्लेख चौल-रेवदंडा असाही केला जातो. १७३० पासून १७६८ पर्यंत चौल हे ऐतिहासिक घटनांचे व व्यापाराचे प्रसिद्ध बंदर होते. १५०५ मध्ये पोर्तुगीज चौलला आले आणि त्यांनी किल्ला बांधला. १६८३ मध्ये छत्रपती संभाजीराजांनी रेवदंडा जिंकण्याचा प्रयत्न केला होता; पण त्यात अपयश आले होते.

१७३९ मध्ये वसई मराठ्यांच्या ताब्यात गेल्यावर मराठ्यांपुढे आपला टिकाव लागणार नाही, हे जाणून १७४० मध्ये पोर्तुगीजांनी चौल प्रदेश मराठ्यांना दिला. चौल-रेवदंड्याला व्यापारामुळे लाभलेली समृद्धी; नैसर्गिक सौंदर्य व वैशिष्ट्यपूर्ण अशा समुद्रकिनाऱ्यामुळे पोर्तुगीज, निजामशाह, आदिलशाह, सिद्धी, फ्रेंच, इंग्रज व मराठे यांनी वेगवेगळ्या कालखंडात चौल-रेवदंड्यावर आपले वर्चस्व गाजवले होते.किल्ल्याचा परिसर चार ते पाच किलोमीटरचा आहे. किल्ल्याच्या तटबंदीमध्ये रेवदंडा गाव वसले आहे.

किल्ल्याला १५ बाजू व ११ बुरुज असल्याच्या नोंदी आहेत. पोर्तुगीज इमारती सोडून मंदिरे, मशीद, चर्च अशा अनेक इमारती व शिलालेख या भागात आहेत. परदेशी पर्यटक किल्ल्याचा अभ्यास करण्यासाठी येतात. मात्र, तटबंदीची पडझड झाल्याने नाराजी व्यक्त करीत आहेत. तिची डागडुजी करण्याची मागणी इतिहासप्रेमी मंडळी करत आहेत.

टॅग्स :RaigadरायगडFortगड