शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

तब्बल ७२ वर्षे होऊनही वारसनोंद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 02:58 IST

‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ उक्तीचा प्रत्यय सर्वांनाच येतो. मात्र तब्बल ७२ वर्षे होऊनही मयत शेतक-याची वारस नोंद झाली नसल्याचा प्रकार मुरु ड तालुक्यातील नांदगाव, खारीक वाड्यातील

मुरुड जंजिरा : ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ उक्तीचा प्रत्यय सर्वांनाच येतो. मात्र तब्बल ७२ वर्षे होऊनही मयत शेतक-याची वारस नोंद झाली नसल्याचा प्रकार मुरु ड तालुक्यातील नांदगाव, खारीक वाड्यातील शेतक-याच्या बाबतीत घडला आहे. याबाबत आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विनायक शेडगे यांनी शेतकºयाच्या प्रलंबित प्रश्नी मंडळ अधिकारी यांची भेट घेऊन वारस नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.नांदगाव येथील सर्व्हे क्र. २४,गट क्र. ३९३ या मिळकतीचे मूळ मालक रामा नागू पाटील ऊर्फ माळी यांच्या वारसाची नोंद नसल्याने आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीच्या वतीने कोकण आयुक्त कोकणभवन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, रायगडचे जिल्हाधिकारी, मुरु ड तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.कोकण आयुक्तांनी निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करून वंचित असलेल्या शेतकºयाची वारस नोंदी करण्याबाबत कळविण्यात आले होते.कोकण आयुक्तांनी मंडळ अधिकारी यांना सदर प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. यालाही जवळपास एक वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. मात्र अद्याप वारस नोंद झालेली नाही.आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी अध्यक्ष राजाराम पाटील व शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विनायक शेडगे यांनी नुकतीच मंडळ अधिकारी नारायण गोयजी यांची भेट घेतली. मयत शेतकºयाच्या वारसनोंद कामी पंचनामा, जबाब घेण्यात आला. यावेळी दत्ता माळी, रामा माळी, काशिनाथ माळी, सागर माळी, राजा माळी व गावपंच कमिटी सदस्य उपस्थित होते.