शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

तब्बल ७२ वर्षे होऊनही वारसनोंद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 02:58 IST

‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ उक्तीचा प्रत्यय सर्वांनाच येतो. मात्र तब्बल ७२ वर्षे होऊनही मयत शेतक-याची वारस नोंद झाली नसल्याचा प्रकार मुरु ड तालुक्यातील नांदगाव, खारीक वाड्यातील

मुरुड जंजिरा : ‘सरकारी काम अन् सहा महिने थांब’ उक्तीचा प्रत्यय सर्वांनाच येतो. मात्र तब्बल ७२ वर्षे होऊनही मयत शेतक-याची वारस नोंद झाली नसल्याचा प्रकार मुरु ड तालुक्यातील नांदगाव, खारीक वाड्यातील शेतक-याच्या बाबतीत घडला आहे. याबाबत आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीचे अध्यक्ष राजाराम पाटील, शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विनायक शेडगे यांनी शेतकºयाच्या प्रलंबित प्रश्नी मंडळ अधिकारी यांची भेट घेऊन वारस नोंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.नांदगाव येथील सर्व्हे क्र. २४,गट क्र. ३९३ या मिळकतीचे मूळ मालक रामा नागू पाटील ऊर्फ माळी यांच्या वारसाची नोंद नसल्याने आगरी समाज शेतकरी प्रबोधिनीच्या वतीने कोकण आयुक्त कोकणभवन, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, रायगडचे जिल्हाधिकारी, मुरु ड तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.कोकण आयुक्तांनी निवेदनाची दखल घेऊन तहसीलदार व मंडळ अधिकारी यांना या प्रकरणाची चौकशी करून वंचित असलेल्या शेतकºयाची वारस नोंदी करण्याबाबत कळविण्यात आले होते.कोकण आयुक्तांनी मंडळ अधिकारी यांना सदर प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत कळविण्यात आले होते. यालाही जवळपास एक वर्षाहून अधिक काळ उलटला आहे. मात्र अद्याप वारस नोंद झालेली नाही.आगरी समाज शेतकरी प्रबोधिनी अध्यक्ष राजाराम पाटील व शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विनायक शेडगे यांनी नुकतीच मंडळ अधिकारी नारायण गोयजी यांची भेट घेतली. मयत शेतकºयाच्या वारसनोंद कामी पंचनामा, जबाब घेण्यात आला. यावेळी दत्ता माळी, रामा माळी, काशिनाथ माळी, सागर माळी, राजा माळी व गावपंच कमिटी सदस्य उपस्थित होते.