शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

१२०० उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन

By admin | Updated: July 16, 2017 02:46 IST

मुंबई विद्यापीठाने यंदा आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ग्रामीण भागातील प्राध्यापकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्ककर्जत : मुंबई विद्यापीठाने यंदा आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासण्यास सुरुवात केली आहे. मात्र, ग्रामीण भागातील प्राध्यापकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले आहे. कर्जत तालुक्याच्या ग्रामीण भागात असलेल्या महाविद्यालयातील दोन प्राध्यापकांनी कधी इंटरनेट बिघाड तर कधी वीजपुरवठा खंडित, कधी सर्व्हर डाउन आदी अडचणींवर मात करीत मोबाइलचे हॉटस्पॉट जोडून आतापर्यंत प्रत्येकी बाराशे उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण केले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी यंदापासून आॅनलाइन असेसमेंटद्वारे उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सर्व्हर डाउन, चुकीच्या उत्तरपत्रिका, प्राध्यापकांची नोंदणी न होणे आणि इतर अनेक तांत्रिक त्रुटींमुळे ही प्रक्रि या चर्चेत राहिली आहे. मात्र, नेरळ येथील मातोश्री सुमती टिपणीस महाविद्यालयातील प्रा. सागर शशिकांत मोहिते आणि कोकण ज्ञानपीठ संस्थेच्या कर्जत महाविद्यालयातील प्रा. राहुल सुतार यांनी मोबाइल हॉटस्पॉटवर विद्यार्थ्यांचे पेपर तपासून अनुभवी प्राध्यापकांना आदर्श घालून दिला.विशेष म्हणजे, काही अनुभवी प्राध्यापकांनी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करताना दोन आकडी संख्याही गाठली नाही. जून महिन्यात परीक्षांचा निकाल लागतो. मात्र, यंदा जून महिन्यात उत्तरपत्रिका मूल्यांकन करण्याची सुरुवात झाली तीसुद्धा नवीन पद्धतीने. या पद्धतीत अनेक अडचणी आल्याने प्राध्यापक वर्ग वैतागला, त्यामुळे वेळेत निकाल लागला नाही.