शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

कर्जतमधील पाच ग्रामपंचायतींच्या ३१ आॅगस्टला निवडणुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 01:39 IST

१ आॅगस्ट रोजी त्या पाच ग्रामपंचायतीमधील थेट सरपंच आणि सदस्यांसाठी निवडणूक अधिसूचना जाहीर होणार आहे.

नेरळ : कर्जत तालुक्यात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, १३ डिसेंबर २०१९ मध्ये मुदत संपत असलेल्या पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका ३१ आॅगस्ट रोजी घेण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.कर्जत तालुक्यातील नेरळ, उमरोली, वाकस, तिवरे आणि वरई या पाच ग्रामपंचायतींच्या मुदत या वर्षअखेरीस संपत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने १३ डिसेंबर २०१९ मध्ये मुदत संपत असलेल्या कर्जत तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे.

१ आॅगस्ट रोजी त्या पाच ग्रामपंचायतीमधील थेट सरपंच आणि सदस्यांसाठी निवडणूक अधिसूचना जाहीर होणार आहे.त्यानुसार ९ आॅगस्ट ते १६ आॅगस्ट या दरम्यान नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहे, तर १९ आॅगस्ट रोजी दाखल झालेल्या नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून, २१ आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत वैध ठरलेले नामांकन अर्ज मागे घेता येणार आहेत. ३१ आॅगस्ट रोजी मतदान घेतले जाणार असून, सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या कालावधीमध्ये मतदान घेतले जाईल. तर मतमोजणी ३ सप्टेंबर रोजी होणार असल्याचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे.आरक्षित असलेल्या जागाच् ३१ आॅगस्ट रोजी निवडणूक होत असलेल्या १७ सदस्यीय नेरळ ग्रामपंचायतीसाठी थेट सरपंचपदाकरिता अनुसूचित जमातीसाठी आरक्षण आहे, तर उमरोली या १३ सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीचे थेट सरपंचपद हे अनुसूचित जमाती महिला राखीव आहे.च्वाकस या ११ सदस्यीय ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदासाठी नागरिकांचे मागास प्रवर्ग महिला राखीव आहे. त्याच वेळी वरई या नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीचे थेट सरपंचपद सर्वसाधारण असून, तिवरे या नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीचे थेट सरपंच अनुसूचित जमाती महिला राखीव आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक