शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

मुरूडच्या रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 01:05 IST

नागरिक हैराण : आंदोलन, उपोषण होऊनही परिस्थिती जैसे थे

बोर्लीमांडला : साळाव-मुरूड रस्ता तसेच मुरूड शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी सर्वपक्षीय आंदोलने झाली, उपोषणही झाले. मात्र रस्त्याची दुरवस्था जैसे थे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून साळाव-मुरूड-आगरदांडा तसेच शहरातील रस्ते पावसाळ्यात खाचखळगे व खड्डे पडल्याने खराब झाले आहेत. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वाहनचालक, प्रवासी व नागरिकांना नित्याने त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत ज्येष्ठ नागरिक, विविध सामाजिक संघटना, सर्वपक्षीयांनी संबंधित सार्वजनिक बांधकाम खाते व नगर परिषदेला वेळोवेळी विनंती निवेदने दिली, मागणी करण्यात आली.

वादळी पावसामुळे साळाव-मुरूड-आगरदांडा तसेच शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत यासाठी सार्वजनिक बांधकाम खाते तसेच संबंधित नगर परिषदेला नागरिकांनी वेळोवेळी निवेदने देऊन विनंती केली आहे. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी, रिक्षाचालकांना अपघाताला सामोरे जावे लागले आहे. आजही रस्त्याच्या दुरवस्थेमुळे वेळप्रसंगी अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याच्या दुरवस्थेकडे लोकप्रतिनिधींचीदेखील ठोस भूमिका दिसून येत नसल्याचे बोलले जाते आहे. परिणामी, आजही वाहनचालक, प्रवासी व नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. 

टॅग्स :Raigadरायगडroad safetyरस्ते सुरक्षा