शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

प्रतिकारशक्तीमुळे रायगडमधे ८७० जण झाले कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 00:48 IST

जिल्ह्यात पॉझिटिव्ह १४०९: रविवारी नवीन ३२ रु ग्ण

म्हसळा : स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर आतापर्यंत जिल्ह्यातील ८७० रुग्णांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. तर रविवारी ३२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद होऊन सद्य:स्थितीत जिल्ह्यात करोना पॉझिटिव्ह असलेल्या १४०९ झाली आहे. कोविड-१९ ने बाधित झालेले मात्र आरोग्य यंत्रणेच्या यशस्वी प्रयत्नानंतर आणि स्वत:च्या इच्छाशक्ती व प्रतिकारशक्तीच्या जोरावर बऱ्या झालेल्या नागरिकांची संख्या पनवेल मनपा ४२७, पनवेल ग्रामीण १६९, उरण १५२, खालापूर ५, कर्जत १३, पेण ११, अलिबाग १४, माणगाव ३१, तळा ५, रोहा १९, सुधागड १, श्रीवर्धन ९, म्हसळा १, महाड २, पोलादपूर ११ अशी एकूण ८७० आहे.

सद्यस्थितीत ४७७ पॉझिटीव्ह रु ग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये पनवेल मनपा २५३, पनवेल ग्रामीण ६२, उरण १५, खालापूर ६, कर्जत १५, पेण १२, अलिबाग २४, मुरु ड १३, माणगाव १९, तळा ७, रोहा ४, सुधागड १, श्रीवर्धन०, म्हसळा २७, महाड १०, पोलादपूर ९ रु ग्णांचा समावेश आहे.आतापर्यंत पनवेल मनपा ३२, पनवेल ग्रामीण९, उरण १, श्रीवर्धन २, कर्जत ३, पोलादपूर १, खालापूर १, अलिबाग ३, महाड ४, तळा १, मुरुड २, म्हसळा ३ अशा एकूण ६२ नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र त्यांना काही ना काही इतर आजार असल्यामुळे ते करोना विरोधातील लढाईत दुदेर्वाने यशस्वी होऊ शकले नाहीत. रविवारी दिवसातील कोविड बाधित रुग्ण संख्येत ३२ ने वाढ झाली आहे. रविवारी दिवसात पनवेल (मनपा) ३, तळा १ अशा चार व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. रूग्णसंख्या वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.आतापर्यंत जिल्ह्यातून ४ हजार ५०९ नागरिकांना कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असून तपासणी अंती त्यापैकी ३ हजार ६८ नागरिकांचे रिपोर्ट पॉंझिटिव्ह प्राप्त झाले आहेत तर तपासणीअंती रिपोर्ट मिळण्यासाठी प्रलंबित असणाºया नागरिकांची संख्या ५५ आहे.

टॅग्स :Raigadरायगड