शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा अभियानात अपघाताच्या संख्येत घट

By admin | Updated: January 23, 2017 05:46 IST

रायगड जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षा पंधरवडा सुरु आहे. याकालावधीत अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा, रायगड जिल्हा

अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षा पंधरवडा सुरु आहे. याकालावधीत अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा, रायगड जिल्हा पोलिसांच्या वाहतूक विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे यांनी केला. सोमवारी २३ जानेवारीला या अभियानाची सांगता होत आहे.या कालावधीत जिल्ह्यामध्ये वाहतुकीचे नियम पाळणे, अपघात रोखणे यासाठी विविध, शिबीरे, जनजागृती रॅली काढण्यात आल्या होत्या. काही शाळा, कंपन्यांमध्ये पॉवर पार्इंट प्रेझेंटेशन दाखविण्यात आले. त्यांला चांगला प्रतिसाद लाभल्याचे म्हात्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अभियानात नागरिकांसह सामाजिक संस्थांचा उर्स्फूतपणे सहभाग मिळत नसल्याची खंतही म्हात्रे यांनी व्यक्त केली. २०१५ ते २२ जानेवारी २०१७ या कालावधीत वाहतूक विभागाने १०६ शाळांमध्ये वाहतुकी संदर्भात उपक्रम राबवले आहेत. डिसेंबर २०१६ पर्यंत डंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या ४०० केसेस करण्यात आल्या आहेत. ९ जानेवारी ते २३ जानेवीरी २०१७ या कालावधीत सर्वत्र रस्ता सुरक्षा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. या कालावधीत अपघातांच्या संख्येत घट झाली आहे. अभियान सुरु होण्याआधी दररोज अपघातात एकाचा तरी मृत्यू होत होता, असेही म्हात्रे यांनी सांगितले. युवकांनी अशा राष्ट्रहीताच्या अभियानामध्ये मोठ्या संख्येने सामिल होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्था, जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रानेही यामध्ये सहभागी होणे गरजेचे असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.दरम्यान, वाहतुक पंधरवड्या निमीत्ताने आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आली होती. पीयुसी सेंटर यांचीही ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद लाभला होता.