शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
3
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
4
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
5
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
6
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
7
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
8
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
11
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
12
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
13
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
14
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
15
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
16
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
17
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
18
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
19
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
20
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला

रस्ता सुरक्षा अभियानात अपघाताच्या संख्येत घट

By admin | Updated: January 23, 2017 05:46 IST

रायगड जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षा पंधरवडा सुरु आहे. याकालावधीत अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा, रायगड जिल्हा

अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये रस्ता सुरक्षा पंधरवडा सुरु आहे. याकालावधीत अपघातांचे प्रमाण कमी झाल्याचा दावा, रायगड जिल्हा पोलिसांच्या वाहतूक विभागाचे प्रमुख पोलीस निरीक्षक मनोज म्हात्रे यांनी केला. सोमवारी २३ जानेवारीला या अभियानाची सांगता होत आहे.या कालावधीत जिल्ह्यामध्ये वाहतुकीचे नियम पाळणे, अपघात रोखणे यासाठी विविध, शिबीरे, जनजागृती रॅली काढण्यात आल्या होत्या. काही शाळा, कंपन्यांमध्ये पॉवर पार्इंट प्रेझेंटेशन दाखविण्यात आले. त्यांला चांगला प्रतिसाद लाभल्याचे म्हात्रे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. अभियानात नागरिकांसह सामाजिक संस्थांचा उर्स्फूतपणे सहभाग मिळत नसल्याची खंतही म्हात्रे यांनी व्यक्त केली. २०१५ ते २२ जानेवारी २०१७ या कालावधीत वाहतूक विभागाने १०६ शाळांमध्ये वाहतुकी संदर्भात उपक्रम राबवले आहेत. डिसेंबर २०१६ पर्यंत डंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या ४०० केसेस करण्यात आल्या आहेत. ९ जानेवारी ते २३ जानेवीरी २०१७ या कालावधीत सर्वत्र रस्ता सुरक्षा पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. या कालावधीत अपघातांच्या संख्येत घट झाली आहे. अभियान सुरु होण्याआधी दररोज अपघातात एकाचा तरी मृत्यू होत होता, असेही म्हात्रे यांनी सांगितले. युवकांनी अशा राष्ट्रहीताच्या अभियानामध्ये मोठ्या संख्येने सामिल होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे विविध सामाजिक संस्था, जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रानेही यामध्ये सहभागी होणे गरजेचे असल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले.दरम्यान, वाहतुक पंधरवड्या निमीत्ताने आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आली होती. पीयुसी सेंटर यांचीही ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. त्याला चांगला प्रतिसाद लाभला होता.