शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कमी आसनाच्या लोकल कर्जतला पाठवू नका  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 06:07 IST

रेल्वे प्रशासनाने महिनाभरापूर्वी काही लोकल गाड्यांमधील बसण्यासाठी असलेली काही आसने काढून टाकली जेणेकरून उभे राहून जास्त प्रवासी प्रवास करू शकतील.

कर्जत : रेल्वे प्रशासनाने महिनाभरापूर्वी काही लोकल गाड्यांमधील बसण्यासाठी असलेली काही आसने काढून टाकली जेणेकरून उभे राहून जास्त प्रवासी प्रवास करू शकतील. ही चांगली गोष्ट असली तरी दोन अडीच तासांचा उभे राहून प्रवास करणे कर्जतकर प्रवाशांना शक्य होत नाही म्हणून तशा लोकल गाड्या कर्जतसाठी पाठवू नका, अशी विनंती कर्जतचे रेल्वे प्रवासी संघटनेचे पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.कमी आसन संख्येच्या लोकल गाड्या ठाणे किंवा कल्याणपर्यंत पाठविण्यास हरकत नाही. कारण ते अंतर कमी आहे आणि त्या ठिकाणचे प्रवासी नेहमीच उभे राहून प्रवास करतात. मुंबई-कर्जत हे अंतर शंभर किलोमीटर आहे, त्यासाठी दोन ते अडीच तास प्रवास करावा लागतो. इतका वेळ उभे राहून प्रवास करणे शक्यच होत नाही. आताच्या लोकल गाड्यांना बसण्यासाठी आसने आहेत. तरीही कर्जतला येणाºया प्रवाशांना मुंबईहून येताना अंबरनाथ, बदलापूरनंतर बसायला मिळते. कमी आसन संख्येच्या लोकल गाड्या पाठविल्यास कर्जतच्या प्रवाशांना कर्जतपर्यंत बसायलाच मिळणार नाही.त्यामुळे यापुढे कर्जतसाठी कमी आसन क्षमता असलेल्या लोकल गाड्या पाठवू नयेत, अशी विनंती पंकज ओसवाल यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.