शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

वृक्षलागवडीच्या रोपांची नासधूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 04:07 IST

कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीला सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत मिळालेली रोपे वारे गावातील रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आली होती. मात्र, या रोपांची लागवड करण्यात न आल्याने जनावरांकडून त्यांची नासधूस झाली आहे.

- कांता हाबळेनेरळ : कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायतीला सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत मिळालेली रोपे वारे गावातील रस्त्याच्या बाजूला ठेवण्यात आली होती. मात्र, या रोपांची लागवड करण्यात न आल्याने जनावरांकडून त्यांची नासधूस झाली आहे. ग्रामपंचायतीने वृक्षलागवडीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.सरकारने यंदा १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वृक्षरोपणाचे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. त्यानुसार सर्वच ठिकाणी, तसेच ग्रामपंचायतींना सामाजिक वनीकरण विभागाकडून मोफत झाडे पुरवण्यात येत आहेत.कर्जत तालुक्यातील वारे ग्रुपग्रामपंचायतीला वारे व परिसरातील वाड्या-पाड्यांवर, पडीक जमिनीवर, रस्त्याच्या दुतर्फा परिसरात झाडे लावण्यासाठी या विभागाकडून सुमारे १२०० रोपे देण्यात आली होती; परंतु ग्रामपंचायतीकडून त्या रोपांची लागवड न करता रस्त्याच्या कडेला टाकली आहेत. त्यामुळे वारे ग्रामपंचायतीला वृक्षरोपणाचे महत्त्व पटवून देण्याची गरज असल्याची चर्चा सर्वत्रआहे.शासनाकडून दरवर्षी झाडे लावण्यासाठी लाखो रु पये खर्च केले जातात. वृक्षतोडीमुळे निसर्गाची होत असलेली हानी, पर्यावरणाचा ºहास रोखण्यासाठी शासकीय पातळीवर विविध उपक्रम राबविले जातआहेत.राज्यभरात शासनाच्या विविध विभागांकडून, सामाजिक संस्थांकडून वृक्षरोपणाचे कार्यक्र म केले जातात; परंतु शासनाच्या या संकल्पनेलाच, वारे ग्रामपंचायतीकडून हरताळ फासल्याचे रस्त्यावर टाकलेल्या रोपांकडे पाहता दिसून येते.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या