शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

अवकाळी पावसाने आंबा बागायतदारांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 00:44 IST

पोलादपूरमध्ये वीटभट्टी व्यवसाय धोक्यात 

लोकमत न्यूज नेटवर्क पोलादपूर : नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिके वाया जाण्याची भीती शेतकरी वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी अचानक आलेल्या मुसळधार पावसाने आपले रूप दाखवत नुकतीच पेरणी केलेली भुईमुग, चवळी, मिरची, टॉमेटोची रोपे आडवी करून टाकली आहे. तर नुकताच आलेला आंब्याचा मोहोर गळून जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. तसेच वीटभट्टी व्यावसायिक अडचणीत सापडला आहेत. काही ठिकाणी घरदुरुस्ती सुरू असल्याने तारांबळ उडाली.ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी तर काही ठिकाणी शेतात पिके आडवी झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्यातच कापणी केलेले भात पेंढे भिजून गेले आहेत. एकीकडे कोरोनाशी लढताना पावसाशी सामना करावा लागत आहे, त्यातच आर्थिक मंदी असल्याने विविध साहित्याचे दर गगनाला भिडले आहेत.तालुक्यातील तुर्भे लोहारमाळ, वाकण, भोगाव, कोतवाल, ढवली, कामथी, कापडे, वाकण, बोरावलेसह विविध गावांतील शेतकऱ्यांच्या आंबा पिकाला पावसाचा फटका बसला आहे, तर महामार्गावर काम चालू असल्याने अचानक आलेल्या पावसाने चिखलसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच जागोजागी खड्डे पडल्याने कंबर मोड प्रवास करावा लागत आहे.