शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

कोरस कंपनीतील कामगाराचे उपचारादरम्यान निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 04:53 IST

पिंगळसईच्या संतप्त ग्रामस्थांचा कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर हल्लाबोल : ३ तास मृतदेह कारखान्याच्या आवारात

धाटाव : रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील कोरस इंडिया लिमिटेड या कारखान्यातील कामगार विजय पाशिलकर याचा मुंबईतील जसलोक इस्पितळात उपचारदारम्यान मंगळवारी रात्री मृत्यू झाला. विजय पाशिलकर हे गेली १५ वर्षे कोरस कारखान्यात काम करीत होते. कारखान्यात प्लांट नं ४ मध्ये एडीबीए, अम्ब्रोक्सील एथिलीन डायकलोराइड या रासायनाशी संपर्कामुळे त्यांना किडनीचा आजार जडला. त्यामुळे त्यांच्यावर मुुंबईत उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना त्यांची किडनी निकामी झाली होती. पुढील उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

या प्रकरणी पिंगळसई ग्रामस्थांनी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर हल्लाबोल करीत मृतदेह रुग्णवाहिकेत कारखान्याच्या आवारात ठेवला, जोपर्यंत मृताच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत मृतदेह हलवणार नाही अशी ठोस भूमिका घेतली होती.घरातील कर्ता पुरुष गेल्याने पाशिलकर कुटुंबीयांवर झालेल्या आघातामुळे ग्रामस्थांनी कारखान्याच्या मुख्य प्रवेशद्वासमोर हल्लाबोल केला. या संदर्भात अखेर कोरस कंपनी व्यवस्थापन व ग्रामस्थांच्या समझोता, वाटाघाटीत मयत पाशिलकर यांच्या कुटुंबीयांना २१ लाख, सेवानिवृत्तीतील देयाबरोबर दोन मुलांना कारखान्यात काम देणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पिंगळसई येथील स्मशानभूमीत सायंकाळी उशिरा विजय पाशिलकर यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पाशिलकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ असा परिवार आहे. 

टॅग्स :RaigadरायगडMumbaiमुंबई