शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

जेवणावळी करणाऱ्या ४० जणांवर गुन्हा, ३४ अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 01:20 IST

रोह्यातील पहूर गावातील सरपंचासह ३९ जणांनी जेवणावळींचे आयोजन केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलाड पोलिसांनी ४० पैकी ३४ जणांना अटक केली आहे.

अलिबाग : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करीत असताना रोह्यातील पहूर गावातील सरपंचासह ३९ जणांनी जेवणावळींचे आयोजन केल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलाड पोलिसांनी ४० पैकी ३४ जणांना अटक केली आहे.कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २४ एप्रिलला दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास पहूर गावाच्या सरपंचासह ३९ जण जेवणावळी करीत असल्याची माहिती कोलाड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत तायडे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकली असता एकत्रित ४० जण जमले असल्याचे निदर्शनास आले, तसेच ते तोंडाला मास्क न लावता हजर होते. कोरोना या रोगाच्या साथीचा प्रसार तसेच साथीवर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशाप्रमाणे कोणीही व्यक्ती विनाकारण घराबाहेर पडणार नाही, सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळणे, तोंडाला मास्क लावूनच बाहेर पडावे, पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोक एकत्र येणार नाहीत, असे आदेश असताना त्याचे उल्लंघन केले.