शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
3
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
4
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
5
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
6
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
7
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
8
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
9
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
10
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
11
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
12
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
13
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
14
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
15
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
16
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
17
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
18
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
19
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
20
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली

काँग्रेस नव्यांना संधी देणार

By admin | Updated: September 18, 2014 12:35 IST

विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे किमान 55 ते 6क् उमेदवार बदलण्यात येतील अशी शक्यता आहे. गेल्यावेळी काँग्रेसने गमावलेल्या जागांवर अनेक नव्या चेह:यांना संधी दिली जाणार आहे.

यदु जोशी - मुंबई
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचे किमान 55 ते 6क् उमेदवार बदलण्यात येतील अशी शक्यता आहे. गेल्यावेळी काँग्रेसने गमावलेल्या जागांवर अनेक नव्या चेह:यांना संधी दिली जाणार आहे. 
2क्क्9 च्या निवडणुकीत काँग्रेसने आघाडीमध्ये 174 जागा लढविल्या होत्या, त्यापैकी 82 जागा जिंकल्या होत्या. 92 ठिकाणी पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. या 92 पैकी केवळ 35 ते 4क् जणांनाच पुन्हा संधी दिली जाईल. इतरांचा पत्ता कट होईल, असे समजते.
निवडून आलेल्या 82 आमदारांपैकी अशोक चव्हाण आणि राजीव सातव अलिकडे खासदार झाले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी दोन दिवसांपूर्वी आमदारकीचा आणि काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे तीन ठिकाणी नव्या चेह:यांना संधी मिळेल. 
      विद्यमान आमदारांना पुन्हा तिकीट द्यावे, अशी शिफारस केंद्रीय छाननी समितीने केंद्रीय निवड मंडळाकडे केलेली होती. तथापि, सरसकट सर्व विद्यमान आमदारांना उमेदवारी कशासाठी? नव्या चेह:यांचा विचारदेखील झाला पाहिजे, असे मत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय निवड मंडळाच्या बैठकीत व्यक्त झाल्यानंतर काही विद्यमान आमदार बदलण्याबाबत विचार सुरू झाला आहे. मात्र आता ऐनवेळी असे बदल करणो योग्य ठरणार नाही, असाही एक विचारप्रवाह आहे. 
  गेल्यावेळी पराभूत झालेल्या उमेदवारांना पुन्हा संधी नाकारताना काही निकष आणि कसोटय़ा लावण्यात आल्या आहेत. पराभवानंतर उमेदवार गेली पाच वर्षे मतदारसंघात कितपत सक्रिय होते आणि पक्षाचे कार्यक्रम राबविण्यात ते सक्रिय होते का,  या बाबी तपासून पाहण्यात आल्या. 
पराभवाचे अंतर 15-2क् हजारापेक्षाही अधिक असेल आणि आता त्या मतदारसंघात पर्यायी चांगला उमेदवार असेल तर त्याला संधी देऊन आधीच्याला विश्रंती दिली जाणार आहे. मोठय़ा फरकाने पराभव होवूनही पर्यायी उमेदवार नसेल तर आधीच्या उमेदवाराला पुन्हा संधी देण्याशिवाय पक्षाकडे पर्याय नसेल. राष्ट्रवादी काँग्रेसला काँग्रेसने 1क् जागा वाढवून दिल्या तर काँग्रेस 164 जागा लढेल. त्या परिस्थितीतही काँग्रेस जवळपास 5क् ते 55 उमेदवार बदलेल, अशी शक्यता आहे.  
 
भोकरमधून अमिता चव्हाण?
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प}ी अमिता चव्हाण यांना नांदेड जिल्ह्यातील भोकर मतदारसंघातून उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता आहे. इतरांप्रमाणो नेत्यांच्या नातेवाइकांना उमेदवारी देण्याबाबतचा अंतिम निर्णय केंद्रीय निवड मंडळ घेईल. त्यात उद्योग मंत्री नारायण राणो आणि माजी प्रदेशाध्यक्ष रणजित देशमुख यांच्या मुलांचाही समावेश आहे.