शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

पाणी व स्वच्छतेची आढावा बैठक संपन्न

By admin | Updated: May 8, 2016 02:48 IST

महिलांच्या आत्मसन्मानासाठी जिल्ह्यातील स्वच्छतेची चळवळ अधिक गतिमान करावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम

अलिबाग : महिलांच्या आत्मसन्मानासाठी जिल्ह्यातील स्वच्छतेची चळवळ अधिक गतिमान करावी, असे आवाहन रायगड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनचे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक जयवंत गायकवाड यांनी केले. मुरुड तालुक्यातील दरबार सभागृहात सरपंच आणि ग्रामसेवकांची आढावा बैठक संपन्न झाली. त्या बैठकीत गायकवाड बोलत होते.मुरुडच्या गटविकास अधिकारी मीना रानवडे यांनी अनेक गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला. ज्या ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करायच्या आहेत तेथील सरपंच, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविकांना मार्गदशन केले. हागणदारीमुक्त गावचे निकष आणि पूर्ततेसाठी करायच्या उपक्रमांची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे संवादतज्ज्ञ सुरेश पाटील यांनी दिली.मुरुड तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींमधील १३ हजार १७४ कुटुंबांची संख्या आहे. चार हजार ५९९ शौचालये बांधण्याचे अद्याप बाकी आहे. मुरुड तालुक्यात ६५ टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले आहे. उर्वरित उद्दिष्ट या वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याने सर्वांनी कामाला लागावे, असे आवाहन गायकवाड यांनी केले. (प्रतिनिधी)