शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

ढिसाळ मोबाइल नेटवर्कचा ग्रामस्थांना फटका; बोर्लीकरांचे तिसऱ्यांदा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 00:28 IST

भविष्यात शहर बंद ठेवून तीव्र आंदोलन करणार

दिघी : मोबाइल नेटवर्कमध्ये सुधारणा होत नसल्याने बोर्लीपंचतन येथील ग्रामस्थांकडून शुक्रवारी तिसऱ्यांदा मोर्चा काढण्यात आला. या समस्येवर निवारण करण्यासाठी नेटवर्क अधिकारी उपस्थित न राहता दुर्लक्ष करीत असल्याने तीव्र आंदोलनाचा इशारा या वेळी ग्रामस्थांनी दिला.

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन, दिवेआगर, भरडखोल, वडवली, शिस्ते या भागामध्ये मोबाइल कंपन्यांकडून देण्यात येत असलेल्या नेटवर्क सेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. कित्येक महिन्यांपासून अधिकाऱ्यांना सांगूनदेखील कोणतीही कार्यवाही होत नाही. यासाठी बोर्लीपंचतन येथील ग्रामस्थांकडून शुक्रवारी आंदोलन छेडण्यात आले. मागील महिन्यात दोन वेळा आंदोलने झाली असून, अद्याप एकही वेळा या समस्येवर निवारण करण्यासाठी नेटवर्क कंपनी अधिकारी उपस्थित राहत नसल्याने यापुढे तीव्र आंदोलनाचा इशारा ग्रामस्थांनी दिला.

श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन परिसरातील सर्व पक्ष एकत्रित येत ग्रामस्थांसह आपापल्या परीने नेटवर्क सेवा सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र, मोबाइल कंपन्या त्यांनाही जुमानत नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुढील आंदोलनात आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्रित येत, थेट मोबाइल टॉवरवर चढून आंदोलन करणार आहोत, असा इशारा शिवसेनेचे उप जिल्हाप्रमुख श्याम भोकरे यांनी या मोर्चेवेळी दिला.

गेले वर्षभर या सर्व कंपन्यांचे मिळत असलेले नेटवर्क सुमार दर्जाचे असून मोबाइल नेटवर्क कंपनी याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे पुढील आंदोलन तीव्र होणार असून, वेळीच नेटवर्कमध्ये सुधारणा झाली नाही, तर संपूर्ण टॉवरची तोडफोड करण्यात येईल. या नुकसानीला जबाबदार कंपनीच असेल, असा गंभीर इशारा सेना तालुकाप्रमुख सुकुमार तोंडलेकर यांनी दिला. 

टॅग्स :Mobileमोबाइल