शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

गोवा महामार्गावरील कारपेट उखडले

By admin | Updated: June 17, 2017 01:48 IST

मागील काही महिन्यांपूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टाकलेला कारपेट पहिल्याच पावसात उखडल्याने अपघाताचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्करोहा : मागील काही महिन्यांपूर्वी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर टाकलेला कारपेट पहिल्याच पावसात उखडल्याने अपघाताचा धोकाही मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.गतवर्षी सतत कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची अक्षरक्ष: चाळण झाली होती. बिना खड्ड्यांचा रस्ता शोधूनही सापडत नव्हता. वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने महामार्ग म्हणजे मृत्यूचा सापळाच बनला होता. तर गणेशोत्सव काळात तर महामार्गावरील खड्डे म्हणजे मोठे आव्हानच ठरले होते. यावर तात्पुरत्या उपाययोजनाही करण्यात आल्या होत्या, परंतु त्याही तोकड्या पडल्या होत्या.संपूर्ण पावसाळा ऋ तूमध्ये वाहनचालक व प्रवासीवर्गाला महामार्गाच्या दुरवस्थेमुळे प्रचंड नरकयातना भोगाव्या लागल्या होत्या. यावर उपाय म्हणून पावसाळा ऋ तू संपताच ठिकठिकाणचे खड्डे भरणे व कारपेट टाकण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. त्यामुळे वाहनचालकांना व प्रवासीवर्गाला सुखद प्रवासाचा अनुभव घेता आला. परंतु हा सुखद अनुभव फक्त उन्हाळ्यापुरताच टिकला. पावसाळा सुरू होताच महामार्गावर नव्याने कारपेट टाकलेल्या ठिकाणी खड्डे पडण्यास प्रारंभ झाल्याने कारपेटच्या कामाबाबतही साशंकता निर्माण झाली आहे. या खड्ड्यांमुळे पावसाळ्यात प्रवास जिकिरीचा होणार असल्याने वाहनचालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.