शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

बलाप येथील के .टी. बंधाऱ्याला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 03:06 IST

सुधागड तालुक्यातील बलाप येथे अंबा नदीपात्रातील पाटबंधारे विभागाच्या के.टी. बंधाºयातून शेकडो लिटर पाण्याची गळती होत आहे.

- विनोद भोईर पाली : सुधागड तालुक्यातील बलाप येथे अंबा नदीपात्रातील पाटबंधारे विभागाच्या के.टी. बंधा-यातून शेकडो लिटर पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे यावर्षी सुधागडवासीयांवर पाणीटंचाईचे संकट येणार असल्याचे चित्र दिसते. या के.टी. बंधाºयाचे काही महिन्यापूर्वी दुरुस्तीकाम करण्यात आले होते. दुरु स्ती करूनही या बंधाºयातून दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. जर असेच पाणी वाया जात राहिले तर एप्रिल व मे महिन्यात रासळ, अंबोले, पाली, कुंभारशेत खवली या सर्व गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाटबंधारे अधिकाºयांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.या बंधाºयाची दुरवस्था झाली असून या बंधाºयाचे स्लॅब जागोजागी पडले आहे. काही ठिकाणी स्लॅब पडल्याने लाकडी फळी टाकण्यात आली आहे. पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीकडे पाटबंधारे विभागातील अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसते. या बंधाºयाच्या पाण्यावर रासळ, अंबोले, पाली येथील मोठमोठ्या पाण्याच्या योजना या के.टी.बंधाºयावर अवलंबून आहेत. अनेक गावे या पाण्यावर अवलंबून आहे. या बंधाºयाच्या पाण्याचा सुधागडातील औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांना उपयोग होतो. त्यामुळे या बंधाºयातून होणारी पाणीगळती तातडीने थांबली पाहिजे अशीही मागणी होत आहे. या बंधाºयाचा फायदा प्रामुख्याने रासळ, अंबोले, कुंभारशेत पाली आदी गावांच्या शेतीसाठी व पिण्यासाठी होतो. अंबा नदीच्या पात्रात बलाप येथे असणाºया पाटबंधारे विभागाच्या के.टी. बंधाºयाची दुरु स्ती के ली मात्र पुन्हा पाणीगळती होत असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. तेव्हा पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन गळती थांबवावी अशी मागणी होत आहे.>बलाप येथील के.टी.बंधाºयातून शेकडो लिटर दररोज गळती होत आहे. या बंधाºयाची काही महिन्यापूर्वी दुरु स्ती केली होती. मात्र पुन्हा गळती होत असल्याने लक्ष देणे गरजेचे आहे.- पी.सी.पालकर, भाजपा, पाली शहराध्यक्षंआम्ही कुंभारशेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाटबंधारे विभाग कोलाड येथील कार्यालयाला बलाप येथील के.टी बंधाºयातून होणारी पाणी गळती थांबविण्याबाबत लेखी पत्र दिले आहे.- राजेंद्र खिरवले, उपसरपंच, कुंभारशेत ग्रामपंचायत