शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

बलाप येथील के .टी. बंधाऱ्याला गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 03:06 IST

सुधागड तालुक्यातील बलाप येथे अंबा नदीपात्रातील पाटबंधारे विभागाच्या के.टी. बंधाºयातून शेकडो लिटर पाण्याची गळती होत आहे.

- विनोद भोईर पाली : सुधागड तालुक्यातील बलाप येथे अंबा नदीपात्रातील पाटबंधारे विभागाच्या के.टी. बंधा-यातून शेकडो लिटर पाण्याची गळती होत आहे. त्यामुळे यावर्षी सुधागडवासीयांवर पाणीटंचाईचे संकट येणार असल्याचे चित्र दिसते. या के.टी. बंधाºयाचे काही महिन्यापूर्वी दुरुस्तीकाम करण्यात आले होते. दुरु स्ती करूनही या बंधाºयातून दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. जर असेच पाणी वाया जात राहिले तर एप्रिल व मे महिन्यात रासळ, अंबोले, पाली, कुंभारशेत खवली या सर्व गावांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. पाटबंधारे अधिकाºयांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.या बंधाºयाची दुरवस्था झाली असून या बंधाºयाचे स्लॅब जागोजागी पडले आहे. काही ठिकाणी स्लॅब पडल्याने लाकडी फळी टाकण्यात आली आहे. पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीकडे पाटबंधारे विभागातील अधिकारी गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसते. या बंधाºयाच्या पाण्यावर रासळ, अंबोले, पाली येथील मोठमोठ्या पाण्याच्या योजना या के.टी.बंधाºयावर अवलंबून आहेत. अनेक गावे या पाण्यावर अवलंबून आहे. या बंधाºयाच्या पाण्याचा सुधागडातील औद्योगिक पट्ट्यातील कंपन्यांना उपयोग होतो. त्यामुळे या बंधाºयातून होणारी पाणीगळती तातडीने थांबली पाहिजे अशीही मागणी होत आहे. या बंधाºयाचा फायदा प्रामुख्याने रासळ, अंबोले, कुंभारशेत पाली आदी गावांच्या शेतीसाठी व पिण्यासाठी होतो. अंबा नदीच्या पात्रात बलाप येथे असणाºया पाटबंधारे विभागाच्या के.टी. बंधाºयाची दुरु स्ती के ली मात्र पुन्हा पाणीगळती होत असल्यामुळे ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. तेव्हा पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी याकडे लक्ष देऊन गळती थांबवावी अशी मागणी होत आहे.>बलाप येथील के.टी.बंधाºयातून शेकडो लिटर दररोज गळती होत आहे. या बंधाºयाची काही महिन्यापूर्वी दुरु स्ती केली होती. मात्र पुन्हा गळती होत असल्याने लक्ष देणे गरजेचे आहे.- पी.सी.पालकर, भाजपा, पाली शहराध्यक्षंआम्ही कुंभारशेत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाटबंधारे विभाग कोलाड येथील कार्यालयाला बलाप येथील के.टी बंधाºयातून होणारी पाणी गळती थांबविण्याबाबत लेखी पत्र दिले आहे.- राजेंद्र खिरवले, उपसरपंच, कुंभारशेत ग्रामपंचायत