शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

अवकाळीमुळे वीटभट्टी व्यवसाय धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 02:03 IST

मागील काही दिवसांपासून उष्णता वाढीत झालेल्या बदलामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रचंड तापमानामुळे शरीरातून घामाच्या धारा निघत असतानाच, अचानकपणे ६ ते ८ जानेवारीस झालेल्या अवकाळी पावसाने गारवा निर्माण झाला

मोहोपाडा : नवीन नववर्षाच्या सुरुवातीपासून अधूनमधून सुरू असलेल्या अवकाळी पावसाने वीटभट्टी व्यवसाय धोक्यात आला असून, शासनाच्या मदतीची याचना करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून उष्णता वाढीत झालेल्या बदलामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, प्रचंड तापमानामुळे शरीरातून घामाच्या धारा निघत असतानाच, अचानकपणे ६ ते ८ जानेवारीस झालेल्या अवकाळी पावसाने गारवा निर्माण झाला असला, तरी वीटभट्टी मालकांची आपला कच्च्या वीटा वाचविण्याकरिता तारांबळ उडाल्याचे चित्र खालापूर तालुक्यातील काही भागात पाहायला मिळाले, परंतु पावसाचा जोर इतका भयानक होता की, वीटभट्टी व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हा व्यवसाय संकटात आला आहे. हवामानखात्याने आणखी पाऊस पडण्याची शक्यता जाहीर केली आहे. मोठे नुकसान होणार, या भीतिपोटी कच्च्या वीटा वाचविण्यासाठी वीटभट्टी मालकांची धावपळ उडत असून, वीटभट्टी व्यावसायिकांना या संकटातून सावरण्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी व्यावसायिकांनी केली.

वीट व्यवसायात मोठा तोटा सहन करावा लागणार असल्याने, व्यावसायिकांसह वीटभट्टीवर काम करणाऱ्या सर्व कामगारांवर मोठे संकट उभे राहिले असून, या संकटातून आम्हांला सावरण्यासाठी शासनाने रॉयल्टीमध्ये सवलत द्यावी, जेणेकरून वीट व्यावसायिकांना या नुकसानीतून सावरता येईल.    - आजिम कर्जीकर, अध्यक्ष, वीट व्यवसायिक संघटना

टॅग्स :Raigadरायगड