शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

डोळ्यांच्या साथीबाबत सतर्कता बाळगा ;डोळे आल्यास बाहेर फिरणे टाळा - पद्मश्री डॉ तात्याराव लहाने  

By वैभव गायकर | Updated: August 20, 2023 20:22 IST

डोळे आल्यास शक्यतो प्रवास करणे टाळावे,लहान मुलांना शाळेत देखील पाठवू नये यामुळे हि साथ पसरण्यास अटकाव होत असल्याचे लहाने यांनी सांगितले.

पनवेल:मुंबई सह नवी मुंबईत डोळ्यांची साथ मोठ्या प्रमाणात पसरत आहे.अनेकांना मध्ये यासंदर्भात गैरसमज पसरले असुन डोळ्यांच्या साथीवर प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ पद्मश्री डॉ तात्याराव लहाने यांनी महत्वाचे मार्गदर्शन करत डोळ्यांच्या साथीला न घाबरता योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सुचना दि.20 रोजी नवी मुंबई मध्ये ऍग्री व्हीसडन व्हेचर्सच्या यमी ट्रीट्स या फूड सेंटरच्या उदघाटना दरम्यान केले.      

डोळे आल्यास शक्यतो प्रवास करणे टाळावे,लहान मुलांना शाळेत देखील पाठवू नये यामुळे हि साथ पसरण्यास अटकाव होत असल्याचे लहाने यांनी सांगितले. ऋतुबदलानुसार आजार होत असतात डोळ्यांची साथ त्याचा प्रकार असुन आडीजोव्हायरस आणि इंट्राव्हायरसची हि साथ आहे.डोळ्यातून पाणी येणे,डोळ्यातून घाणे येणे,डोळ्यातून जळजळ होणे,डोळे सुजणे आदी प्रकार यामुळे घडत असुन जास्त वेळ डोळ्यांची साथ बलावल्यास नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घेण्याचे अवाहन लहाने यांनी केले आहे.नवी मुंबई मधील कार्यक्रमाला ऍग्री व्हीसडन व्हेचर्सचे शेखर सावंत आणि त्यांचे सहकारी उपस्थित होते.  

शेतकऱ्यांनी वेगवगेळ्या प्रकारची पिके आपल्या शेतीत घ्यावीत  डॉ  लहाने यांनी शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळाले पाहीजे.या व्यतिरिक्त विविध प्रकारचे पीक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.थोड्याश्या भाज्या महागल्या तर आपण लगेच शेतकऱ्यांना नावे ठेवतो इतर पदार्थ महागले तर आपण काय बोलत नाही.शेतकरी टिकला पाहिजे याबाबत देखील सर्वानी विचार करण्याची गरज आहे.