शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

अर्णब गाेस्वामीप्रकरणी ५ डिसेंबरला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2020 06:00 IST

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गाेस्वामी, फिराेज शेख आणि नितेश सारडा यांना बुधवार ४ नाेव्हेंबर राेजी अटक करण्यात आली हाेती

रायगड : अर्णब गोस्वामी यांच्या विराेधात जिल्हा सत्र न्यायालयात दाखल असलेल्या पुनर्निरीक्षण अर्जावर न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. आजपासून न्यायालय सुट्टीवर गेल्याने आता ५ डिसेंबर तारीख देण्यात आली आहे. त्यामुळे अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणातील आराेपी अर्णब गाेस्वामी, फिराेज शेख आणि नितेश सारडा यांना न्यायालयाच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात रिपब्लिक भारत वृत्तवाहिनीचे संपादक अर्णब गाेस्वामी, फिराेज शेख आणि नितेश सारडा यांना बुधवार ४ नाेव्हेंबर राेजी अटक करण्यात आली हाेती. त्यानंतर अलिबाग येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले हाेते. सुमारे आठ तास या खटल्याची सुनवाणी सुरू हाेती. दाेन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आराेपींची १४ दिवसांसाठी न्यायालयीन काेठडीत रवानगी केली हाेती. रायगड पाेलिसांना गाेस्वामी यांची पोलीस काेठडी पाहिजे हाेती. न्यायालयाच्या या निर्णयानंतर रायगड पाेलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात आव्हान दिले. गाेस्वामी यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली, मात्र अलिबागच्या न्यायालयातूनच न्याय मिळावा, असे उच्च न्यायालयाने सांगत गाेस्वामी यांचा अर्ज फेटाळून लावला हाेता. गाेस्वामी यांच्यासह सारडा आणि शेख यांना अलिबाग नगरपालिकेच्या शाळेतील उपकारागृहात ठेवण्यात आले हाेते. 

जिल्हा सत्र न्यायालयातील रायगड पाेलिसांच्या पुनर्निरीक्षण अर्जावरील सुनावणी पूर्ण झाली हाेती. दिवाळीच्या सुट्टीमुळे न्यायालयाने निकाल राखून ठेवला हाेता. न्यायालय २३ नाेव्हेंबर राेजी निकाल देण्याची शक्यता हाेती. मात्र आज न्यायालय सुट्टीवर गेले आहे. त्यामुळे आता ५ डिसेंबर तारीख दिली आहे.- ॲड. निहा राऊत, आराेपीच्या वकील

टॅग्स :arnab goswamiअर्णब गोस्वामीRaigadरायगडCourtन्यायालय