शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

मोटारसायकल चालविताना मोबाइलचा वापर करणे आले अंगलट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 23:37 IST

५ हजार २८८ वाहनचालकांवर कारवाई; २६ लाख ४४ हजार दंड वसूल

निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : वाहन चालविताना सतत मोबाइलवर बोलन वा व्हाॅट्सॲपवर चॅट करण्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. वाहनचालकांना वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली होऊ नये म्हणून पोलीस विभागाकडून गाडीला आरसा नसल्यास व विनाहेल्मेट गाडी चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मोबाइलवर बोलत जाणाऱ्या, पण हेल्मेटचा वापर न करणाऱ्या ५ हजार २८८ वाहनचालकांवर कारवाई करून २६ लाख ४४ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

मोटरसायकलला दोन आरसे लावणे बंधनकारक आहे. मात्र आजची स्टाईल म्हणून आरसे न लावता मोटरसायकलस्वार गाडी हाकताना दिसत आहेत. त्यामुळे मागून ओव्हर टेक करणारा दिसून येत नाही. दुचाकी वाहनांना लावण्यात येणारे दोन आरसे हे वाहतुकीच्या नियमातून लावले जातात; परंतु युवावर्ग गाडी माॅडीफाय करून दोन्ही आरसे काढीत आहेत.

आरसा नाही म्हणून २०० रुपयांचा दंड मोटरसायकलला माॅडीफाय करून तिचा स्पोर्ट्स बाईक म्हणून वापर करणारे गाडीचे दोन्ही आरसे काढून टाकतात. त्यामुळे मोटरसायकलस्वारांना अपघाताच्या घटनांना सामोरे जावे लागते. अपघात थोपविण्यासाठी मोटरसायकलला आरसा नाही म्हणून २०० रुपये दंड आकारण्यात येतो.

वाहतुकीचे हे नियम बंधनकारक मोटार वाहन कायद्याअंतर्गत असणारे सर्व नियम बंधनकारक आहेत, तसेच गाडीची कागदपत्रे नसणे, हेल्मेट व इन्शुरन्स नसल्यामुळे ४ कोटी ६९ लाख ५ हजार ६०० रुपयांचा दंड वर्षभरात वसूल करण्यात आला आहे.

गेले अनेक दिवस मोबाइलचा वापर करीत वाहन चालविणाऱ्या नागरिकांत वाढ झाली आहे. तसेच सध्या गाडीला आरसे न लावणाऱ्या वाहनचालकांना समज देऊन त्यांना आरसे लावण्यासाठी पोलीस विभागाकडून सांगण्यात येत आहे. तसेच गाडीला आरसा नसल्यामुळे मोटरसायकलस्वाराकडून २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात येत आहे.- रवींद्र शिंदे,  वाहतूक पोलीस निरीक्षक 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी