शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
2
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
3
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
4
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
5
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
6
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
7
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
8
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
9
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
10
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
11
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
12
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
13
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
14
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
15
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
16
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
17
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
18
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
19
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
20
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली-आगरदांडा राज्यमार्गाची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2019 01:43 IST

तीन वर्षांपासून काम रखडले । साईडपट्ट्या खाली गेल्याने अपघातांचा धोका

आगरदांडा : रोहा-भालगाव-मुरूड राज्यमार्गावरील आंबोली ते आगरदांडा दरम्यानच्या रस्ता ठिकठिकाणी उखडला आहे. तीन वर्षांपासून रस्त्याचे डांबरीकरण, रुंदीकरण झालेले नाही. या मार्गावरून रोहा, मुरूड, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, महाड, माणगावकडे जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. दिघी-आगरदांडा बंदर प्रकल्पाकडे जाणारा हा मार्ग सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत येतो.

राज्यमार्गावर काही ठिकाणी डांबरीकरण झाले आहे. मात्र साडेतीन मीटरचा मार्ग अजूनही अरुंद असून उंचीमुळे साईडपट्ट्या खाली गेल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. आंबोली ते खोकरी मार्गावर बांधकाम विभागाकडून तीन वर्षात केवळ पॅचवर्क करण्यात आले आहे. रस्त्यावरील खड्डे भरले नसल्याने प्रवासी व चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. रुग्ण तसेच वयोवृद्ध, गर्भवतींना तर प्रवास नकोसा होतो. अनेक तक्रारी करूनही रस्त्याच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. जंजिरा किल्ला, कुडे-मांदाड लेणी जाण्यासाठी आगरदांडा जेट्टी मार्गाचा वापर पर्यटक मोठ्या प्रमाणात करतात. हा मार्ग तीन वर्षांपूर्वीच कार्पेट-डांबरी होणे गरजेचे होते; मात्र याबाबत केवळ घोषणाच झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRaigadरायगड