शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
3
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
4
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
5
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
6
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
7
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
8
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
9
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
10
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
11
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
12
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
13
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
14
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
15
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
16
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
17
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
18
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
19
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
20
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप

अनधिकृत बांधकामाविरोधात आमरण उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2018 23:37 IST

नेरळ-कळंब, नेरळ-बोपेले, नेरळ-कशेळे या रस्त्यालगत खुलेआम अनधिकृत बांधकाम सुरू असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.

कर्जत : तालुक्यातील नेरळ-कळंब, नेरळ-बोपेले, नेरळ-कशेळे या रस्त्यालगत खुलेआम अनधिकृत बांधकाम सुरू असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. याविषयी गेले दीड ते दोन वर्षांपासून अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठी कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष विजय हजारे यांनी शासन दरबारी लेखी तर कधी माहिती अधिकाराच्या माध्यमातून पाठपुरावा केला आहे. मात्र, शासन अधिकाऱ्यांकडून कार्यवाहीऐवजी केवळ टोलवाटोलवी सुरू आहे.अनेक कार्यालयाच्या अधिकाºयांनी लेखी पत्र देवून कारवाई करण्याचा शब्द दिला, मात्र प्रत्यक्षात कारवाई नाही. अधिकाºयांच्या खोट्या भूलथापांना कंटाळून विजय हजारे यांनी मंगळवारी दुपारी आमरण उपोषण सुरू केले आहे.हजारे यांच्या उपोषणाला सर्व ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे (अलिबाग) अधिकारी प्रत्यक्षात येत नाही, आणि बांधकाम तोडण्याचे आदेश देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत नेरळ विकास प्राधिकरणात रस्त्यालगत संबंधित अधिकाºयांनी अधिकाराचा गैरवापर करून अनधिकृत बांधकामांना परवानगी दिली आहे. जाणीवपूर्वक इमारतीची बांधकामे न थांबविणे किंवा काढून टाकण्यास टाळाटाळ केली जात आहे. विभागातील अधिकाºयांनी ७६ बांधकामे अनधिकृत ठरवली असूनही सामान्य नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्यामुळे अनेक कुटुंबे बेघर, उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे.तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांनी सदनिकांची खरेदी-विक्र ी ही थांबविण्याचे आदेश दिले आहे. रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व शासकीय अधिकाºयांनी संदर्भपत्राचा अवमान केला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाºयांवर फौजदारी गुन्हा नोंदवून अनधिकृत बांधकामे काढून टाकण्यात यावी तसेच अद्यापपर्यंत त्यावर काहीच कारवाई न झाल्यामुळे अखेर तंटामुक्त अध्यक्ष विजय हजारे यांनी कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले.२०१७ पासून कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत नेरळ विकास प्राधिकरणात नेरळ-कळंब रस्ता, नेरळ-कशेळे व नेरळ व बोपेले रस्ता व इतर जिल्हा मार्ग या रस्त्यालगत होणाºया नियमबाह्य अनधिकृत बांधकामे थांबविण्याबाबत शासन दरबारी सतत अर्ज करीत आहे. रस्त्यालगत संबंधित अधिकारी ग्रामसेवक, तलाठी मंडळाधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय प्रांत अधिकारी, उपअभियंता बांधकाम उपविभाग, दुय्यम निबंधक कर्जत, नेरळ, मुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग,उपमुख्य कार्यकारी अधिकारी अलिबाग, रायगड जिल्हाधिकारी या सक्षम अधिकाºयांनी सदर रस्त्यावरून विकासकामांना भेटी देत, फिरती करून प्रवास भत्ताही घेतला आहे.