शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सात महिन्यांत एक लाख चालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 23:47 IST

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन : रायगडमध्ये जानेवारी ते जुलै २ कोटी ८९ लाख ९९ हजार दंड वसूल

अलिबाग : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. जानेवारी ते जुलै या सात महिन्यांत १ लाख १५ हजार ६०१ वाहन चालकांवर कारवाई करीत, २ कोटी ८९ लाख ९९ हजार १०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये लायसन्स न वापरणाºया वाहन चालकांवर सर्वात जास्त कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आत वाहन चालकांचे धाबे दणाणले आहेत.

बेशिस्त वाहन चालविणाºया वाहन चालकांना शिस्त लागावी, तसेच मद्यप्राशन करून गाडी चालविण्याचे प्रमाण घटविण्यासाठी जिल्हा वाहतूक पोलिसांनी सध्या विविध उपक्रम हाती घेतले आहेत. तर शाळांच्या परिसरात फिरणाऱ्यांना पोलिसांनी आवर घालण्याचा प्रयत्न केला असून, शहरातील मुलींच्या शाळा, बसस्थानक परिसरात पथके कार्यान्वित करून कारवाई तीव्र के ली आहे.शाळेच्या वेळेत किंवा शहरातून सुसाट वेगाने धावणाºया धूम स्टाइल बायकर्सच्या विरोधातही मोहीम उघडण्यात आली असून, त्यांना अडवून कागदपत्रे, वाहन चालविण्याचा परवाना आदी तपासणी केली जात आहे. त्यातील अनेकांवर दंडात्मक स्वरूपाची कारवाई केली आहे, तसेच दररोज दहा ते पंधरा वाहनधारकांना दंड केला जात आहे.जिल्ह्यात जानेवारी, २०२० ते जुलै, २०२० या सात महिन्यांत अवैध प्रवासी वाहतूक करणाºया ७ हजार १४० जणांवर, अनधिकृत नंबर प्लेट वापरणाºया २०७, ओव्हर लोडिंग वाहतूक करणाºया, अति वेगाने गाडी चालविणाºया, धोकादायक ओव्हरटेक करणाºया ४१७ जणांवर, जादा प्रवासी वाहतूक करणाºया ४७४ जणांवर, लेन कटिंग करणाºया, सीटबेल्ट न लावणाºया १ हजार ३१९ जणांवर, टेल लाइट ७१ जणांवर, मोबाइलवर बोलत गाडी चालविणाºया २४७ जणांवर, नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करणाºया ३७६ जणांवर, इन्शुरन्स न वापरणाºया ३५०, हेल्मेट न वापरणाºया ७९ जणांवर, काळ्या काचा वापरणाºया, तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणाºया अशा एकूण १ लाख १५ हजार ६०१ वाहन चालकांवर कारवाई करीत, २ कोटी ८९ लाख ९९ हजार १०० रु पयांचा दंड वसूल केला आहे.विशेष मोहीम सुरूच्धोकादायक वळणावर स्टंट करताना अनेक तरु ण दिसतात. याच्या तक्र ारी पोलिसांपर्यंतही गेल्या. त्यामुळे पोलीस नरीक्षक रवींद्र शिंदे यांनी काही वाहतूक विभागाचा चार्ज हाती घेतल्यावर वाहन चालकांना शिस्त लागावी, म्हणून विशेष मोहीम राबविली. वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाºयांनी ही मोहीम सुरू केल्यानंतर बाइक धूम स्टाइलने चालविणाºयांवर जरब बसला आहे. गेल्या दोन महिन्यांपासून अनेकांवर कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Raigadरायगड