शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याच्या ४८० योजना

By admin | Updated: November 17, 2015 00:34 IST

रायगड जिल्ह्यात सातत्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून ४८० पाणीपुरवठ्याच्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात सातत्याने पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असल्याने यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून ४८० पाणीपुरवठ्याच्या योजना हाती घेण्यात आल्या आहेत. रायगड जिल्हा परिषद यासाठी सुमारे ८० कोटी रूपर्य खर्च करणार असून जुन्याच योजना पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यात साडेतीन हजार मिमी पाऊस पडतो. जिल्ह्यातील लघु प्रकल्पाची २८ धरणे दुथडी भरून वाहतात. एवढ्या संख्येने पाऊस पडूनही त्याचे योग्य व्यवस्थापन न केल्याने सप्टेंबरपासूनच पाणीटंचाईला सुरूवात झाली आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागते. याचा सर्वाधिक त्रास महिलांना होतो. जिल्हा प्रशासन दरवर्षी टंचाई कृती आराखडा तयार करते. टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. हा तात्पुरता उपाय असल्याने नागरिकांना दरवर्षी पाणी समस्येला सामोर जावे लागते. ४८० पाणीपुरवठ्याच्या योजना जिल्हा परिषदेने हाती घेतल्या आहेत. या योजना जुन्याच असून त्या प्रथम पूर्ण करण्यावर भर देण्यात येत आहे. या योजनांसाठी सुमारे ८० कोटी रूपये खर्च करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता टोरो यांनी लोकमतशी बोलताना दिली. या योजना पूर्ण झाल्यावर जिल्ह्यातील पाण्याची समस्या कमी होण्यास मदत मिळणार आहे. नव्यानेही काही योजना हाती घ्यायच्या असल्या तरी आधी जुन्या योजना पूर्ण करण्याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)