शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
5
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
6
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
7
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
8
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
9
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
10
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
11
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
12
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
13
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
14
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
15
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
16
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
17
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
18
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
19
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
20
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...

लोकअदालतींत ४०५ प्रकरणे निकाली; रायगड राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 00:38 IST

जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ४०५ प्रकरणांत तडजोड होऊन १८ कोटी १५ लाख ६ हजार ३६८ रु पये रकमेची वसुली झाली.

अलिबाग : जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ४०५ प्रकरणांत तडजोड होऊन १८ कोटी १५ लाख ६ हजार ३६८ रु पये रकमेची वसुली झाली. रायगड जिल्ह्याने सर्वाधिक प्रकरणांचा निपटारा करून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवला आहे, अशी माहिती जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणाचे सचिव जयदीप मोहिते यांनी दिली.जिल्ह्यातील विविध न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांपैकी एकूण ४०५ प्रकरणात तडजोड होऊन ही रक्कम वसुली झाली आहे. न्यायालयात प्रलंबित असलेल्या भूसंपादनाच्या १३४ प्रकरणात ३ कोटी ७५ लाख रु पये तर मोटार अपघात दाव्याच्या ७५ प्रकरणात तडजोड होऊन २३ कोटी ५७ लाख ७८ हजार २६६ रु पयांची नुकसान भरपाई देण्यात आली. इतर एकूण १९६ प्रकरणात तडजोड होऊन २ कोटी ४ लाख २८ हजार १०३ रु पयांची रक्कम मान्य करण्यात आली. ३१ हजार ८८० दाखलपूर्व प्रकरणात तडजोड होऊन २३ कोटी ८२ लाख ७९ हजार ५९२ रुपयांची वसुली झाली आहे.शनिवारी लोकअदालतीमध्ये भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात प्रकरणे, दिवाणी प्रकरणे, कलम १३८ एन.आय.अ‍ॅक्ट, विवाह प्रकरणे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी व फौजदारी अपिले तसेच सहकार न्यायालय व कामगार न्यायालयाची प्रकरणे, बँक, भारत दूरसंचार निगम, ग्रामपंचायती अशी वादपूर्व प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती.२५ कक्षांचे आयोजनकामकाज पाहण्यासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यात २५ कक्षांचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीयकृत बँका, टेलिफोन, महावितरण, विमा कंपन्या, भूसंपादन यांचे अधिकारी आणि सर्व पक्षकारांनी तडजोडीमध्ये पुढे येऊन सहभाग नोंदविला.

टॅग्स :Courtन्यायालयRaigadरायगड