शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

रायगडावर २ आणि ६ जून रोजी रंगणार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा, कामाच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2023 10:57 IST

खारघर येथे १६ एप्रिलला झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यावेळी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक सोहळा कसल्याही गोंधळाविना सुरळीतपणें पार पाडण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनावर आहे.

जमीर काझी

अलिबाग: हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर  2 व 6 जूनला  350 वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी प्रत्यक्ष स्थळपाहणी व आढावा बैठक शनिवारी सकाळी रायगड किल्ल्यावर झाली. दोन्ही दिवशी राज्यभरातून हजारो शिवप्रेमी अभिवादनासाठी रायगडावर येणार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी बाळगावी , त्याच्यासाठी पाणी व अन्य सुविधा,,सुरक्षा ,वाहन व्यवस्थामध्ये कोणतीही कसर ठेवू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

खारघर येथे १६ एप्रिलला झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यावेळी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक सोहळा कसल्याही गोंधळाविना सुरळीतपणें पार पाडण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनावर आहे. त्यामुळे त्याच्या तयारीमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, याची दक्षता घेतली जात आहे.

आज रायगडवर  झालेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील ,पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, कार्यकारी अभियंता  नामदे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे, महाड प्रांत अधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशीद, तहसिलदार विशाल दौंडकर, विविध विभागांचे विभागप्रमुख, शिवराज्याभिषेक समितीचे व कोकण कडा संस्थेचे पदाधिकारी उपस्थित आहेत.