शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

रायगडावर २ आणि ६ जून रोजी रंगणार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा, कामाच्या तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2023 10:57 IST

खारघर येथे १६ एप्रिलला झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यावेळी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक सोहळा कसल्याही गोंधळाविना सुरळीतपणें पार पाडण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनावर आहे.

जमीर काझी

अलिबाग: हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर  2 व 6 जूनला  350 वा शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी प्रत्यक्ष स्थळपाहणी व आढावा बैठक शनिवारी सकाळी रायगड किल्ल्यावर झाली. दोन्ही दिवशी राज्यभरातून हजारो शिवप्रेमी अभिवादनासाठी रायगडावर येणार आहेत त्यामुळे त्यांच्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी बाळगावी , त्याच्यासाठी पाणी व अन्य सुविधा,,सुरक्षा ,वाहन व्यवस्थामध्ये कोणतीही कसर ठेवू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

खारघर येथे १६ एप्रिलला झालेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्यावेळी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रायगडावर होणारा शिवराज्याभिषेक सोहळा कसल्याही गोंधळाविना सुरळीतपणें पार पाडण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनावर आहे. त्यामुळे त्याच्या तयारीमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, याची दक्षता घेतली जात आहे.

आज रायगडवर  झालेल्या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील ,पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, कार्यकारी अभियंता  नामदे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) सर्जेराव मस्के-पाटील, जिल्हा पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे, महाड प्रांत अधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसिलदार सुरेश काशीद, तहसिलदार विशाल दौंडकर, विविध विभागांचे विभागप्रमुख, शिवराज्याभिषेक समितीचे व कोकण कडा संस्थेचे पदाधिकारी उपस्थित आहेत.