शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

रायगडमधील २५३ शेतकरी कृषी पंप वीजजोडणीस वंचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 06:43 IST

रायगड जिल्ह्यातील तब्बल २५३ शेतकऱ्यांनी मार्च २०१९ अखेर कृषी पंप वीजजोडणीकरिता आगाऊ पैसे भरूनही त्यांना वीजजोडणी अद्याप मिळालेली नाही.

- जयंत धुळपअलिबाग : रायगड जिल्ह्यातील तब्बल २५३ शेतकऱ्यांनी मार्च २०१९ अखेर कृषी पंप वीजजोडणीकरिता आगाऊ पैसे भरूनही त्यांना वीजजोडणी अद्याप मिळालेली नाही. मात्र, शेतकºयाचे कृषी पंप वीजजोडणी अर्ज मंजूर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी आॅनलाइन पद्धतीने हे अर्ज स्वीकारून कारवाई करीत असल्याचा दावा वीज वितरण कंपनी करीत आहे.वीज वितरण कंपनीच्या संगणक आज्ञावलीमध्ये आॅनलाइन अर्ज करण्याच्या पद्धतीमुळे तसेच सौरऊर्जेवर आधारित पंप देण्याच्या योजनेच्या कामकाजामुळे शेतकऱ्यांचे कृषी पंप वीजजोडणी अर्ज प्रलंबित असल्याची माहिती वीज वितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता एम. एम. मुंडे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या खरिप हंगाम पूर्व जिल्हास्तरीय बैठकीत दिली आहे.३१ मार्च २०१९ अखेर जिल्ह्यात एकूण १७ हजार २५२ वीजजोडणी झालेली आहे. मार्च २०१८ अखेर ५२१ वीजपंप अर्ज पैसे भरून प्रलंबित होते. मार्च २०१९ पर्यंत त्यापैकी ३८७ पंपांना वीजजोडणी दिलेल्या असून, २५३ वीजजोडणी प्रलंबित आहेत. याबाबतची कारणे जिल्हाधिकाºयांनी विचारली असता, उप कार्यकारी अभियंता मुंडे यांनी पैसे भरूनही प्रलंबित असलेल्या २५३ शेतकºयांना लवकरात लवकर वीजजोडणी देण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.किमान वीज बील भरावे लागणारजून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस सुरू होणार आहे. त्याच्या आत या जोडणी मिळण्याची शक्यता नाही. परिणामी, पाऊस सुरू झाल्यावर कृषी पंपांना वीज मिळाली तरी पंपांचा वापर शेतीला करावा लागणार नाही. मात्र, किमान येणारे वीज बिल शेतकºयांना भरावे लागणार आहे. यामुळे श्रमिक मुक्ती दल संघटनेचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी वीज वितरण कंपनीच्या या कार्यप्रणालीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Raigadरायगड