शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

रायगड लोकसभा मतदार संघात २१ उमेदवारी अर्ज वैध

By निखिल म्हात्रे | Updated: April 20, 2024 21:05 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली.

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात २८ जणांनी ४० उमेदवारी अर्ज दाखल केले होते. शनिवारी झालेल्या छाननी प्रक्रियेत २१ उमेदवारांचे २७ अर्ज वैध ठरले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात उमेदवारी अर्जांची छाननी करण्यात आली. यावेळी निवडणूक आयोगाचे निरीक्षक संजीव कुमार झा यांच्या उपस्थितीत सर्व अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे, उमेदवार, उमेदवारांचे सूचक, वकील व प्रतिनिधी उपस्थित होते.

छाननी अंती रायगड लोकसभा मतदारसंघात अनिकेत सुनील तटकरे, नरेश गजानन पाटील (अपक्ष), मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (बहुजन समाज पार्टी), उस्मान बापू कागदी (अपक्ष), अनिल बबन गायकवाड (बहुजन समाज पार्टी), भुपेंद्र नारायण गवते, घाग संजय अर्जुन,(अपक्ष) या सात उमेदवारांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले आहेत. तर, अनंत गंगाराम गीते ( उद्धवसेना), अनंत गीते (अपक्ष), अनंत बाळोजी गीते(अपक्ष), नितीन जगन्नाथ मयेकर (अपक्ष), आस्वाद जयदास पाटील (अपक्ष), मंगेश पद्मा कोळी (अपक्ष), पांडुरंग दामोदर चौले,(अपक्ष), सुनील दत्तात्रेय तटकरे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी), विजय गोपाळ बना (अपक्ष), प्रकाश बाळकृष्ण चव्हाण (भारतीय जवान किसान पार्टी), सुनील दत्ताराम तटकरी (अपक्ष), श्रीनिवास सत्यनारायण मट्टपरती (अपक्ष), अभिजित अजित कडवे (अपक्ष), अजय यशवंत उपाध्ये (अपक्ष), अस्मिता एकनाथ उंदिरे (अपक्ष), अंजली अश्विन केळकर (अपक्ष), गोपाळ यशवंतराव तंतरपाळे (अपक्ष), अमित श्रीपाल कवाडे (अपक्ष), मिलिंद काशिनाथ कांबळे, नंदकुमार गोपाळ रघुवीर, कुमोदिनी रविंद्र चव्हाण (वंचित बहुजन आघाडी) यांचे उमेदवारी अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.