शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

जिल्ह्यातील १२६ शाळांचा १०० टक्के निकाल

By admin | Updated: June 14, 2017 03:13 IST

दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली उत्सुकता मंगळवारी संपली. दहावीच्या निकालावरून समाज माध्यमांवर

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : दहावीच्या निकालाबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली उत्सुकता मंगळवारी संपली. दहावीच्या निकालावरून समाज माध्यमांवर उसळलेल्या उलटसुलट चर्चेवर राज्य मंडळाने आॅनलाइन निकाल जाहीर करून अखेर पडदा टाकला. जिल्ह्याचा निकाल हा ८९.९३ टक्के लागला आहे. रायगड जिल्ह्यातील ५४४ शाळांपैकी १२६ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी १८ जुलैपासून परीक्षा घेण्यात येणार आहे.मार्च २०१७ मध्ये दहावीची परीक्षा पार पडली होती. जिल्ह्यातून तब्बल ३७ हजार ७८६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. जीवनाला दिशा देणाऱ्या या परीक्षेमध्ये मुलींनी उत्तुंग कामगिरी करत मुलांना मागे टाकले आहे. जिल्ह्यात विविध शैक्षणिक संस्थांच्या सुमारे ५४४ शाळा आहेत. पैकी १२६ शाळांचा निकाल हा १०० टक्के लागला आहे. या शाळेतील दहावीच्या परीक्षेला बसलेले सर्वच्या सर्व म्हणजे १०० टक्के विद्यार्थी पास झाले आहेत. अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे केवळ १० टक्केच आहे. १४ जूनपासून विद्यार्थ्यांना गुणपडताळणी आणि उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतींसाठी अर्ज करता येणार आहेत. याबाबतच्या अर्जाचा नमुना राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर आहे. जे विद्यार्थी नापास झाले आहेत त्यांच्यासाठी परीक्षा मंडळामार्फत पुन्हा १८ जुलै २०१७ पासून परीक्षा घेण्यात येणार आहे.