शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

राज्यात ‘झीरो पेंडन्सी’ लवकरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 02:13 IST

राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी झीरो

पुणे : राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील कामकाज अधिक पारदर्शक, लोकाभिमुख व गतिमान करण्यासाठी झीरो पेंडन्सी या पद्धतीचा अवलंब केला जाणार असून, येत्या १८ एप्रिलपासून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल. नागरिकांची प्रशासकीय कामे तत्परतेने व्हावीत, या उद्देशाने या कार्यपद्धतीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.सरकारी काम म्हटले, की विलंब असे समीकरण झाले आहे. मात्र, त्यावर उपाय म्हणून प्रशासकीय कामकाजात ‘झीरो पेंडन्सी’चा अवलंब केला जात आहे. पुणे जिल्ह्यातील विविध कार्यालयांतया कार्यपद्धतीबाबत चांगलीच जागृती झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या प्रशासकीय कामकाजात होणारा विलंब टाळण्यासाठी सध्या सर्व थकीत प्रकणांचा निपटारा केला जात आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने १५ फेब्रुवारी २०१८ रोजी झीरो पेंडन्सीचा अध्यादेश प्रसिद्ध केला. त्यामुळे सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर ‘झीरो पेंडन्सी’ या कार्यपद्धतीची अंमलबजावणी सुरू करणे बंधनकारक आहे.पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी म्हणाले, ‘‘राज्य शासनाने फेब्रुवारी महिन्यात ‘झीरो पेंडन्सी’ राबविण्याबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे मार्चअखेरपर्यंत कार्यालयांमधील सर्व प्रलंबित कामे पूर्ण केली जातील. येत्या १८ एप्रिलपासून अध्यादेशाप्रमाणे कार्यपद्धतीला सुरुवात केली जाईल. कार्यालयालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने किंवारिक्त असलेली सर्व पदे भरलीतरीही या कार्यपद्धतीनुसार काम सुरू करता येईल.