शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

यंदा ५ हजार हेक्टरवर भात

By admin | Updated: July 25, 2016 02:10 IST

वेल्हे तालुक्याला तांदळाचे आगार म्हणून ओळखले जाते. तालुक्यात ७५ टक्के भातलावणी झाली आहे, तर तालुक्यात एकूण ५००० हेक्टरवर भातलावणी होणार असल्याचा अंदाज आहे

मार्गासनी : वेल्हे तालुक्याला तांदळाचे आगार म्हणून ओळखले जाते. तालुक्यात ७५ टक्के भातलावणी झाली आहे, तर तालुक्यात एकूण ५००० हेक्टरवर भातलावणी होणार असल्याचा अंदाज आहे. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी दिली.याबाबत सोनवणे म्हणाले की, मागील वर्षी एकूण ४९०० हेक्टरवर भातलावणी करण्यात आली होती; परंतु यावर्षी एकूण ५००० हेक्टरवर भातलावणी करण्यात येईल, तर तालुक्यात भातलावणीचे एकूण क्षेत्र ७४०० असून, यापैकी ७५ ते ८० टक्के क्षेत्रावर भातलावणी करण्यात येते. वेल्हे तालुक्यातील इंद्रायणी जातीच्या तांदळाला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने येथील शेतकरी ९८ टक्के इंद्रायणी भाताची लागवड करतात, तर फुले समृद्धी व रत्नागिरी २४ काही प्रमाणात भातलागवड केली जाते, तर यावर्षी कृषी विभागाकडून १२५ हेक्टरवर ५ प्रकल्पांमध्ये फुले समृद्धीची बियाणे व जैविक कीटकनाशके व तणनाशके मोफत देण्यात आली आहे. यावर्षी कृषी अधिकारी विठ्ठल सोनवणे यांनी कोकणाच्या धर्तीवर बांधावर तूरलागवड हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबवित विपुला जातीची तूर शेतकऱ्याला हेक्टरी एक किलो दिली, तर मागील वर्षी जिल्ह्यात फुले समृद्धी या भात पिकाचा उत्पादन स्पर्धेत तालुक्यातील अनुक्रमे पहिला व दुसऱ्या क्रमांकाचे बक्षीस कृषी विभागाच्या मार्गदर्शनामुळे मिळाले. त्याचप्रमाणे याही वर्षी तालुक्यात पीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.