शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
3
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
4
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
5
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
6
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
7
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
8
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
9
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
10
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
11
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
12
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
13
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
14
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
15
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
16
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
17
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
18
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
19
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
20
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!

लेखन ही एक तपश्चर्या : डॉ. नीलम गोऱ्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:11 IST

पुणे : . लेखन ही एक तपश्चर्याच असते, जी सोपी नसते. अनेक वेळा स्त्रियांमध्ये लेखन, वक्तृत्व, समाजकार्य असे अनेक ...

पुणे : . लेखन ही एक तपश्चर्याच असते, जी सोपी नसते. अनेक वेळा स्त्रियांमध्ये लेखन, वक्तृत्व, समाजकार्य असे अनेक गुण असूनही, स्त्रियांना त्यांचा विकास करण्याची संधी अथवा सवड मिळत नाही, अशी खंत विधान परिषदेच्या उपसभापती आणि आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी यांच्या ' जपून ठेवू सृष्टी' या कुमार कवितांच्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी छात्र प्रबोधनचे मुख्य संपादक महेंद्र सेठिया, स्वाती ताडफळे, मृणालिनी कानिटकर जोशी आणि लेखिका अंजली कुलकर्णी उपस्थित होत्या.

डॉ. बाबासाहेबांनी स्त्रियांना मतदानासह अनेक हक्क मिळवून दिले, असे सांगून डॉ. गोऱ्हे यांनी स्त्रियांमध्ये अनेक उल्लेखनीय गुण असतात. पण त्यांना संधी मिळत नाही. परंतु अंजली कुलकर्णी यांनी मात्र ३० वर्षे लेखन करून तपश्चर्या सुरू ठेवली असल्याचे नमूद केले.

महेंद्र सेठिया म्हणाले, अंजली कुलकर्णी मुलांच्या भावविश्वात खोल उतरून आत्मीयतेने लिहितात. छात्र प्रबोधनच्या अभिवाचन, कवितालेखन, संपादन अशा विविध कार्यशाळांमध्ये त्यांनी चांगले काम केले.

या प्रसंगी स्वाती ताडफळे, मृणालिनी कानिटकर जोशी यांनीही विचार मांडले.

प्रदीप खेतमर यांनी प्रास्ताविक केले. स्वाती यादव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. गोल्डन पेज पब्लिकेशनच्या संचालक अमृता खेतमर यांनी आभार मानले.

-------------------------------