शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
2
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
5
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
6
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
7
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
8
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
9
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
10
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
11
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
12
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
13
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
14
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
15
अखेर ‘मुंबई क्रिकेट’च्या निवडणुकीचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाने याचिका निकाली काढली
16
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
17
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
18
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
19
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
20
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर

सासवडची पाण्याची चिंता मिटली

By admin | Updated: July 27, 2014 00:19 IST

पुणो व सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असणा:या वीर जलाशयात शनिवारी (दि. 26 जुलै) सुमारे 42 टक्के पाणीसाठा झाला

सासवड : पुणो व सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असणा:या वीर जलाशयात शनिवारी (दि. 26 जुलै) सुमारे 42 टक्के पाणीसाठा झाला असून, सासवड शहराची पाण्याची चिंता मिटली आहे. असे असले तरी सध्या शहराला दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.
वेल्हा तालुक्यातील गुंजवणी धरण भरून पाणी नीरा नदीतून वीर धरणात आल्यामुळे वीरचा पाणीसाठा वाढला आहे. वीर धरणाची क्षमता 1क् टीएमसी असून, सध्या येथे 4 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. काल दुपारपासून धरणाचे डावा व उजवा हे दोन्ही कालवे बंद करण्यात आले आहेत.  सासवड नगरपालिकेला वीर योजनेतूनच सध्या पाणी पुरवठा होत आहे. पाणीसाठा वाढला तरी पाणी गढूळ असल्यामुळे सध्यातरी दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरू राहणार आहे. वीर धरणाला सासवडचे उपनगराध्यक्ष अजित जगताप, नगरसेवक सुहास लांडगे, योगेश गिरमे, पाणी पुरवठा प्रमुख ज्ञानेश्वर गिरमे यांनी भेट दिली. 
या वेळी अजित जगताप यांनी सांगितले की, पाणीटंचाई काळात नगर परिषदेने योग्य नियोजन करून शहराला पाणीपुरवठा केला. वीजपुरवठय़ाची समस्या दूर करण्यासाठी एक्स्प्रेस फिडरचे काम अंतिम टप्प्यात आहे. कांबळवाडी व सासवड येथील वाघ डोंगर येथे पाणी साठवण तलाव बांधण्यात येणार आहेत.  (वार्ताहर)